शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

पाकला चोख प्रत्युत्तर देऊ

By admin | Updated: December 8, 2014 03:13 IST

काश्मीरमध्ये सैन्यदलाच्या छावणीवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याची भारताने अत्यंत गंभीर दखल घेतली असून,

पणजी : काश्मीरमध्ये सैन्यदलाच्या छावणीवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याची भारताने अत्यंत गंभीर दखल घेतली असून, हा पाकिस्तान पुरस्कृत हल्ला असल्याने त्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी येथे दिला.गोव्यातील सेंट फ्रान्सिस झेवियर पार्थिव दर्शन सोहळ्याची व्यवस्था पाहण्यासाठी पर्रीकर आले होते. पर्रीकर म्हणाले, की काश्मीरमध्ये ७२ टक्के मतदानाची नोंद झाली. त्यातून काश्मिरी माणूस मोठ्या प्रमाणात लोकशाही प्रक्रियेतसहभागी होतो, याची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली. पाकिस्तानला नेमके हेच झोंबल्याने त्यांनी निवडणुकीनंतर हल्ले चालविले आहेत. अतिरेक्यांकडे पाकिस्तानी बनावटीची शस्त्रास्त्रे होती. पाकिस्तानला या हल्ल्याचे प्रत्युत्तर मिळेल. भारत काय करणार याबद्दल मी बोलणार नाही; परंतु जे काही करायचे ते निश्चितपणे केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)

> सैन्यदलाच्या छावणीवर हल्ला करून लोकांत दहशत निर्माण करण्याचे अतिरेक्यांचे कारस्थान होते. सैन्यदलाने अतिरेक्यांना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचू न देता त्यांचा हा डाव उधळून लावला. भारताचे आठ जवान शहीद झाल्याचे दु:ख आहेच. मात्र सर्व अतिरेक्यांना कंठस्नान घालणाऱ्या जवानांचा अभिमानही आहे, असे संरक्षणमंत्री म्हणाले.