शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

महात्मा गांधींशी संबंधित तीन पुस्तकांचे पुनर्प्रकाशन

By admin | Updated: April 11, 2017 00:08 IST

सत्याग्रह आंदोलनाला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकारने सोमवारी महात्मा गांधींशी संबंधित तीन पुस्तकांचे पुनर्प्रकाशन केले.

नवी दिल्ली : सत्याग्रह आंदोलनाला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकारने सोमवारी महात्मा गांधींशी संबंधित तीन पुस्तकांचे पुनर्प्रकाशन केले. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. महात्मा गांधींशी संबंधित ज्या तीन पुस्तकांचे आज पुनर्प्रकाशन करण्यात आले त्यात डी. जी. तेंडुलकर यांचे ‘गांधी इन चंपारण’या पुस्तकाचा समावेश आहे. हे पुस्तक १९५७ मध्ये प्रकाशित झाले होते. याशिवाय ‘रोमन रोलँड अँड गांधी करस्पाँडन्स’ (१९७६) आणि आठ खंडातील गांधीजींचे चरित्र या पुस्तकांचा समावेश आहे. हे पुस्तक १९५१ मध्ये प्रकाशित झाले होते. यावेळी बोलताना व्यंकय्या नायडू यांनी गांधीजींच्या करुणा आणि अहिंसा या मूल्यांवर भर दिला. ते म्हणाले की, चंपारण सत्याग्रहाला १०० वर्षे पूर्ण होत असताना या निमित्ताने पुस्तकांचे प्रकाशन करताना मला अतिशय आनंद होत आहे. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यांचे कार्य आजही लोकांना प्रेरणा देणारे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)