शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

दिलासादायक... आत्महत्येचा प्रयत्न म्हणजे गुन्हा नाही

By admin | Updated: December 10, 2014 15:09 IST

आत्महत्येचा प्रयत्न करणे हा आता गुन्हा ठरणार नाही. आत्महत्येचा प्रयत्न करणा-यांना गुन्हेगार ठरवणारे भारतीय दंड विधानातील कलम ३०९ वगळण्यात येईल असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १० - आत्महत्येचा प्रयत्न करणे हा आता गुन्हा ठरणार नाही. आत्महत्येचा प्रयत्न करणा-यांना गुन्हेगार ठरवणारे भारतीय दंड विधानातील कलम ३०९ वगळण्यात येईल असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

गृह राज्य मंत्री किरण रिजीजू यांनी ऑगस्टमध्ये लोकसभेत उत्तर देताना कायदा समितीने आत्महत्येचा प्रयत्न करणे हा गुन्हा ठरवणारा कलम वगळण्याची शिफारस केल्याचे म्हटले होते. यानंतर केंद्र सरकारने हा कायदा रद्द करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केले. १८ राज्य आणि ४ केंद्र शासित प्रदेशांनी हा कायदा रद्द करण्यास पाठिंबा दिल्याचे केंद्र सरकारने सांगितले. आता संसदेतील दोन्ही सभागृहासमोर हा प्रस्ताव मांडला जाणार असून दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतरच हा कायदा रद्द होऊ शकेल. यासाठी किती अवधी लागेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आयपीसीतील कलम ३०९ अंतगर्त आत्महत्येचा प्रयत्न करणे हा गुन्हा असून यात दोषी आढळल्यास एक वर्षाचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते. आत्महत्येचा प्रयत्न करणारी व्यक्ती आधीच मानसिकदृष्ट्या खचलेली असल्याने ते आत्महत्येचा पर्याय निवडतात. आत्महत्येचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यास त्यांना शिक्षा ठोठावून त्यांच्यावर अन्यायच केला जातो आणि म्हणूनच हे कलमच रद्द करावे अशी मागणी अनेक सामाजिक संघटना करत होत्या.