शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

उद्योगांसाठी पुनर्वसन निधी

By admin | Updated: July 19, 2014 02:18 IST

मंदीच्या फटक्यात मागील तीन वर्षांत महाराष्ट्रात ५१ हजार ६५१ सूक्ष्म, लहान व मध्यम उद्योग आजारी पडले आहेत.

नवी दिल्ली : मंदीच्या फटक्यात मागील तीन वर्षांत महाराष्ट्रात ५१ हजार ६५१ सूक्ष्म, लहान व मध्यम उद्योग आजारी पडले आहेत. आजारी उद्योेगांची श्रेणी करून, रोजगार वाचावा म्हणून अशा उद्योगांना पुनर्वसन निधी देण्यात आला आहे. जागतिक मंदीचा परिणाम देशात जाणवत नसल्याचे सांगण्यात येत असले, तरी देशात दोन लाख २२ हजार उद्योग आजारी असून, १६ हजार कोटींची थकबाकी त्यांच्याकडे आहे. राज्यात गेल्या तीन वर्षांत ५१ हजार ६५१ आजारी असून ७, १६८ हजार कोटींची थकबाकी आहे. यातील १ हजार ६३४ उद्योगांना वाचविण्यासाठी १,०७६ कोटींचा पुनर्वसन निधी देण्यात आला आहे. संपलेल्या आर्थिक वर्षांचे तपशील अजून आले नाहीत. केंद्रीय सांख्यीकी विभाग,भारतीय रिझर्व बँकेच्या ताज्या अहवालाचा दाखला देऊन ही माहिती उद्योग मंत्रालयाच्यावतीने लोकसभेत देण्यात आली आहे. त्यानुसार २०११ ते २०१३ या वर्षांत देशभरात ९२ हजार, ८८ हजार व २ लाख२२ हजार २०४ आजारी उद्योग आहेत. बेरोजगार झालेल्या कामगारांची संख्या रिजर्व बँक ठेवत नसल्याने ती संख्या उपलब्ध होत नसल्याचे सरकारने सांगितले. (विशेष प्रतिनिधी)