शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांसाठी पुनर्वसन निधी

By admin | Updated: July 19, 2014 02:18 IST

मंदीच्या फटक्यात मागील तीन वर्षांत महाराष्ट्रात ५१ हजार ६५१ सूक्ष्म, लहान व मध्यम उद्योग आजारी पडले आहेत.

नवी दिल्ली : मंदीच्या फटक्यात मागील तीन वर्षांत महाराष्ट्रात ५१ हजार ६५१ सूक्ष्म, लहान व मध्यम उद्योग आजारी पडले आहेत. आजारी उद्योेगांची श्रेणी करून, रोजगार वाचावा म्हणून अशा उद्योगांना पुनर्वसन निधी देण्यात आला आहे. जागतिक मंदीचा परिणाम देशात जाणवत नसल्याचे सांगण्यात येत असले, तरी देशात दोन लाख २२ हजार उद्योग आजारी असून, १६ हजार कोटींची थकबाकी त्यांच्याकडे आहे. राज्यात गेल्या तीन वर्षांत ५१ हजार ६५१ आजारी असून ७, १६८ हजार कोटींची थकबाकी आहे. यातील १ हजार ६३४ उद्योगांना वाचविण्यासाठी १,०७६ कोटींचा पुनर्वसन निधी देण्यात आला आहे. संपलेल्या आर्थिक वर्षांचे तपशील अजून आले नाहीत. केंद्रीय सांख्यीकी विभाग,भारतीय रिझर्व बँकेच्या ताज्या अहवालाचा दाखला देऊन ही माहिती उद्योग मंत्रालयाच्यावतीने लोकसभेत देण्यात आली आहे. त्यानुसार २०११ ते २०१३ या वर्षांत देशभरात ९२ हजार, ८८ हजार व २ लाख२२ हजार २०४ आजारी उद्योग आहेत. बेरोजगार झालेल्या कामगारांची संख्या रिजर्व बँक ठेवत नसल्याने ती संख्या उपलब्ध होत नसल्याचे सरकारने सांगितले. (विशेष प्रतिनिधी)