शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसामुळे टँकरची संख्या निम्म्यावर टंचाई : चाळीसगाव व पारोळा तालुक्यात टँकर बंद

By admin | Updated: July 5, 2016 00:28 IST

जळगाव : जिल्हाभरात होत असलेल्या दमदार पावसामुळे टंचाई काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे १०५ पर्यंत पोहचलेल्या टँकरची संख्या आता जिल्ह्यात ५५ पर्यंत आली आहे. सध्या ६८ गावांमध्ये ५५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

जळगाव : जिल्हाभरात होत असलेल्या दमदार पावसामुळे टंचाई काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे १०५ पर्यंत पोहचलेल्या टँकरची संख्या आता जिल्ह्यात ५५ पर्यंत आली आहे. सध्या ६८ गावांमध्ये ५५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
सलग दोन वर्ष अत्यल्प पाऊस झाल्यामुळे यावर्षी टंचाईच्या स्थितीत वाढ झाली होती. जामनेर, चाळीसगाव, भडगाव, अमळनेर, पारोळा या तालुक्यांमध्ये सर्वाधिक टंचाईच्या झळा बसत होत्या. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टँकरची संख्या १०५ पर्यंत पोहचली होती. त्यानंतर शेवटच्या आठवड्यात दमदार पावसाला सुरुवात झाल्याने १ जुलैपर्यंत ९९ गावांमध्ये ८४ टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात होता. चाळीसगाव व चोपडा तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने या ठिकाणच्या जलपातळीत काही प्रमाणात वाढ होऊन टंचाई कमी झाली.चाळीसगाव तालुक्यातील तब्बल १४ तर पारोळा तालुक्यातील १५ टँकर कमी झाले आहेत.
सध्या जळगाव तालुक्यात ९, जामनेर तालुक्यातील २२ गावांमध्ये १९ टँकर, भुसावळ तालुक्यात २, मुक्ताईनगर तालुक्यात २, भडगाव तालुक्यात ४, अमळनेर तालुक्यात १०, पारोळा तालुक्यात ६ अशा ६८ गावांमध्ये ५५ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यात १० शासकीय टँकर तर ४५ खाजगी टँकरचा समावेश आहे. जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात अमळनेर, जळगाव व जामनेर तालुक्यातील टँकर कमी होण्याची शक्यता आहे.