शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रेल्वेतील एफडीआयला गृहमंत्रालयाचा रेड सिग्नल

By admin | Updated: July 6, 2014 14:45 IST

रेल्वेच्या अतिसंवेदनशील भागात परकीय गुंतवणूकीला मान्यता दिल्यास दळवणळण क्षेत्रातील सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो अशी भिती गृहमंत्रालयाने वर्तवली आहे.

 

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ६ - रेल्वेत परकीय गुंतवणूकीला (एफडीआय) परवानगी देण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु असतानाच केंद्रीय गृहमंत्रालयाने मात्र परकीय गुंतवणूकीला रेड सिग्नल दाखवला आहे. रेल्वेच्या अतिसंवेदनशील भागात परकीय गुंतवणूकीला मान्यता दिल्यास दळवणळण क्षेत्रातील सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो अशी भिती गृहमंत्रालयाने वर्तवली आहे.
हायस्पीड ट्रेन, मालगाडी आणि अन्य रेल्वे मार्गांमध्ये १०० टक्के परकीय गुंतवणूकीस मान्यता देण्याचा प्रस्ताव वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडला आहे. या प्रस्तावावर अन्य मंत्रालयांना त्यांचे मत मांडायला सांगण्यात आले होते. यानुसार गृहमंत्रालयाने रेल्वेच्या अतिसंवेदनशील भागात परकीय गुंतवणूकीस परवानगी देण्याच विरोध दर्शवल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. प्रवाशी, माल वाहतूक आणि ट्रेन ऑपरेशन्स हे रेल्वेतील अतिसंवेदनशील क्षेत्र आहेत. परकीय गुंतवणूकीमुळे रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेलाच धोका निर्माण होईल अशी भिती गृहमंत्रालयातील अधिका-यांनी वर्तवली आहे. 
भारताच्या आर्थिक विकासात रेल्वेचे मोलाचे योगदान आहे. सध्या आर्थिक तोटा सहन करणा-या रेल्वेत परकीय गुंतवणूक आणल्यास हायस्पीड ट्रेन, मालवाहतूक रेल्वे मार्ग, उपनगरीय कॉरिडोर आणि रेल्वेचे आधुनिकीकरण करणे शक्य होईल असे वाणिज्य मंत्रालयाने प्रस्तावात म्हटले होते.