शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

शेतकऱ्यांना नव्याने कृषी कर्ज देण्याची शिफारस

By admin | Updated: February 16, 2016 03:21 IST

राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांतील समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यासह महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आहेत

मुंबई : राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांतील समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यासह महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आहेत. हरीश तिवारी यांच्या नेतृत्वाखाली वसंतराव नाईक शेती स्वावलंबन समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोपविला आहे. राज्यातील १४ दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजना सांगताना या समितीने काही शिफारसी केल्या आहेत. यात प्रामुख्याने आपत्कालीन योजनेचा प्रस्ताव आहे. यात सामाजिक सुरक्षा, आरोग्य सेवा यांचा समावेश आहे. तथापि, शेतकऱ्यांना १०० टक्के नवे कृषी कर्ज आणि पीक विमा सुरक्षा देण्याची शिफारस करण्यात आली आहे. दीर्घकालीन कृषी कर्ज देण्याबाबतही यात सुचविण्यात आले आहे. शैक्षणिक सुविधांत सुधारणा करणे, निर्भर, तसेच भ्रष्टाचारमुक्त स्थानीय शासन व्यवस्था, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करून देणे आदी शिफारशी करण्यात आल्या आहेत