शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

शेतकऱ्यांना नव्याने कृषी कर्ज देण्याची शिफारस

By admin | Updated: February 16, 2016 03:21 IST

राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांतील समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यासह महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आहेत

मुंबई : राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांतील समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यासह महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आहेत. हरीश तिवारी यांच्या नेतृत्वाखाली वसंतराव नाईक शेती स्वावलंबन समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोपविला आहे. राज्यातील १४ दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजना सांगताना या समितीने काही शिफारसी केल्या आहेत. यात प्रामुख्याने आपत्कालीन योजनेचा प्रस्ताव आहे. यात सामाजिक सुरक्षा, आरोग्य सेवा यांचा समावेश आहे. तथापि, शेतकऱ्यांना १०० टक्के नवे कृषी कर्ज आणि पीक विमा सुरक्षा देण्याची शिफारस करण्यात आली आहे. दीर्घकालीन कृषी कर्ज देण्याबाबतही यात सुचविण्यात आले आहे. शैक्षणिक सुविधांत सुधारणा करणे, निर्भर, तसेच भ्रष्टाचारमुक्त स्थानीय शासन व्यवस्था, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करून देणे आदी शिफारशी करण्यात आल्या आहेत