शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

बंडखोरांनी पर्यायी सरकार म्हणून स्वत:ला पुढे केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 04:38 IST

उत्तराखंडमधील हरीश रावत सरकार अल्पमतात आले आहे, असे काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांनी भाजपाच्या आमदारांसोबत एका सुरात राज्यपालांना सांगितले होते

नैनीताल : उत्तराखंडमधील हरीश रावत सरकार अल्पमतात आले आहे, असे काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांनी भाजपाच्या आमदारांसोबत एका सुरात राज्यपालांना सांगितले होते आणि स्वत:ला पर्यायी सरकार म्हणूनच सादर केले होते, असे उत्तराखंड उच्च न्यायालयासमक्ष सांगून काँग्रेसच्या मुख्य प्रतोदाने आपण अद्यापही काँग्रेस पक्षासोबतच असल्याचा या नऊ बंडखोरांचा दावा फेटाळून लावला आहे.अ‍ॅड. अमित सिब्बल यांनी मंगळवारी न्या. यू. सी. ध्यानी यांच्यासमक्ष काँग्रेसच्या मुख्य प्रतोदांच्या वतीने युक्तिवाद केला. ‘नवे बहुमत’ दाखविण्यासाठी हे नऊ बंडखोर आमदार राज्यपालांपुढे हजर झाले होते,’ असे सिब्बल यांनी यावेळी न्यायालयाला सांगितले. पक्षांतरविरोधी कायद्याअंतर्गत विधानसभा अध्यक्ष गोविंदसिंग कुंजवाल यांच्याद्वारे अपात्र घोषित करण्यात आलेल्या या नऊ बंडखोर आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालय सुनावणी करीत आहे.सिब्बल म्हणाले, ‘१८ मार्च रोजी सकाळी पत्र दिले आणि त्यानंतर सर्व ३५ आमदारांनी राज्यपालांसमक्ष हजर राहून स्वत:ला पर्यायी सरकार म्हणून सादर केले. त्यांनी व्यक्तिगतरीत्या राज्यपालांसमक्ष हजर राहण्याची गरज नव्हती. या बंडखोर आमदारांना नवे बहुमत तयार करायचे नव्हते तर राज्यपालांकडे जाण्याची गरजच काय होती? विरोधी पक्षनेते अजय भट्ट यांच्या लेटरहेडवर राज्यपालांना एक निवेदन सादर करण्यात आले होते, ज्यावर सर्व ३५ आमदारांच्या सह्णा होत्या. यावरून नऊ काँग्रेस बंडखोर आमदार भाजपाच्या २६ आमदारांच्या सुरात सूर मिसळून काम करीत होते, हे स्पष्ट होते.’ (वृत्तसंस्था)