शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

जगासमोर खरेखुरे आव्हान दहशतवादाचे : सुषमा स्वराज

By admin | Updated: October 19, 2016 05:02 IST

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी परिषदेच्या कामकाजात दहशतवादाचा ठळकपणे उल्लेख झाला, असे म्हटले.

नवी दिल्ली- सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा उल्लेख ब्रिक्स देशांच्या परिषदेच्या जाहीरनाम्यात एकमताने करून घेण्यात भारताला अपयश आल्याची टीका होत असली तरी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी परिषदेच्या कामकाजात दहशतवादाचा ठळकपणे उल्लेख झाला, असे म्हटले. दहशतवाद जगासमोर खऱ्या अर्थाने आव्हान असल्याची मान्यता आहे. ब्रिक्स देशांची ही शिखर परिषद झाल्यानंतर स्वराज म्हणाल्या,‘‘एखाद्या देशाचा दहशतवादाला पाठिंबा असणे आणि दहशतवादाला देशाने संरक्षण देण्यापेक्षा कोणतेही आव्हान मोठे नाही.’’ या परिषदेत भारताने पाकिस्तानकडून दहशतवाद पसरवला जात असल्याचे आक्रमकपणे समोर आणले आहे. ज्यांनी दहशतवादाचे प्रायोजकत्व घेतले आणि दहशतवाद्यांना पाठिंबा व आश्रय दिला त्यांच्याकडून त्याचे मोल वसूल केले पाहिजे, असे सुषमा स्वराज यांनी म्हटले.