शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

जगासमोर खरेखुरे आव्हान दहशतवादाचे : सुषमा स्वराज

By admin | Updated: October 19, 2016 05:02 IST

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी परिषदेच्या कामकाजात दहशतवादाचा ठळकपणे उल्लेख झाला, असे म्हटले.

नवी दिल्ली- सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा उल्लेख ब्रिक्स देशांच्या परिषदेच्या जाहीरनाम्यात एकमताने करून घेण्यात भारताला अपयश आल्याची टीका होत असली तरी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी परिषदेच्या कामकाजात दहशतवादाचा ठळकपणे उल्लेख झाला, असे म्हटले. दहशतवाद जगासमोर खऱ्या अर्थाने आव्हान असल्याची मान्यता आहे. ब्रिक्स देशांची ही शिखर परिषद झाल्यानंतर स्वराज म्हणाल्या,‘‘एखाद्या देशाचा दहशतवादाला पाठिंबा असणे आणि दहशतवादाला देशाने संरक्षण देण्यापेक्षा कोणतेही आव्हान मोठे नाही.’’ या परिषदेत भारताने पाकिस्तानकडून दहशतवाद पसरवला जात असल्याचे आक्रमकपणे समोर आणले आहे. ज्यांनी दहशतवादाचे प्रायोजकत्व घेतले आणि दहशतवाद्यांना पाठिंबा व आश्रय दिला त्यांच्याकडून त्याचे मोल वसूल केले पाहिजे, असे सुषमा स्वराज यांनी म्हटले.