शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

उघड्यावर शौचास जाणा-या महिलांना बलात्काराचा धोका - केंद्र सरकार

By admin | Updated: August 24, 2014 16:51 IST

घरात शौचालय नसल्याने उघड्यावर शौचास जाणा-या ग्रामीण भागातील महिलांना बलात्काराचा धोका असतो असे मत केंद्र सरकारने मांडले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - घरात शौचालय नसल्याने उघड्यावर शौचास जाणा-या ग्रामीण भागातील महिलांना बलात्काराचा धोका असतो असे मत केंद्र सरकारने मांडले आहे. स्वच्छ भारत मिशनसाठी केंद्र सरकारने सर्व राज्यातील मंत्र्यांना पाठवलेल्या एका पत्रकामध्ये हा उल्लेख करण्यात आला आहे 
देशातील स्वच्छतेच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी केंद्र सरकारने एका परिषदेचे आयोजन केले आहे. यासंदर्भात सर्व राज्याच्या मंत्र्यांना केंद्र सरकारच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने एक पत्रक पाठवण्यात आले आहे. ग्रामीण भागातील घरांमध्ये शौचालय नसल्याने महिलांना नाईलाजास्तव उघड्यावर शौचासाठी जावे लागते. यासाठी महिलांना रात्री अंधार पडायची वाट बघावी लागते. या महिलांवर बलात्कार होण्याचा धोका असतो असे विश्लेषण यात करण्यात आले आहे. गर्भवती आणि मासिकपाळी सुरु असलेल्या महिलांना उघड्यावर शौचासाठी जाणे हे आणखी त्रासदायक असते. शौचालय हे प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी गरजेचे असून स्वच्छ शौचालयांचा महिला आणि मुलींच्या आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचेया पत्रकात म्हटले आहे.