शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

वासनेची निवृत्ती करण्यासाठी रामनामाची गरज

By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST

बार्शी: रामनामाला अनन्यसाधारण महत्त्व असून, रामनामाने वासना जळून जात़े वासनेची उत्पत्ती म्हणजे बंधन आणि वासनेची निवृत्ती म्हणजे मोक्ष होय, असे सांगत वासनेची निवृत्ती करण्यासाठी रामनामाची गरज असल्याचे प्रतिपादन जयवंत बोधले महाराज यांनी केल़े ते भगवंत मंदिरात र्शावणमासानिमित्त भगवंत देवस्थान व बोधराज भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या अध्यात्म रामायण या विषयावरील प्रवचनमालेत बोलत होत़े

बार्शी: रामनामाला अनन्यसाधारण महत्त्व असून, रामनामाने वासना जळून जात़े वासनेची उत्पत्ती म्हणजे बंधन आणि वासनेची निवृत्ती म्हणजे मोक्ष होय, असे सांगत वासनेची निवृत्ती करण्यासाठी रामनामाची गरज असल्याचे प्रतिपादन जयवंत बोधले महाराज यांनी केल़े ते भगवंत मंदिरात र्शावणमासानिमित्त भगवंत देवस्थान व बोधराज भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या अध्यात्म रामायण या विषयावरील प्रवचनमालेत बोलत होत़े
रामनामामध्ये र, अ, म ही तीन अक्षरे येतात़ र म्हणजे अग्निबीज, अग्निबीज म्हणजे पाप जाळून टाकणे, अ म्हणजे सूर्यबीज, सूर्यबीज म्हणजे प्रकाश निर्माण करणे, म म्हणजे चंद्रबीज, चंद्रबीज म्हणजे शांतता निर्माण करण़े याचा दुसरा अर्थ सांगताना महाराज म्हणाले, र म्हणजे वैराग्य, अ म्हणजे ज्ञानप्राप्ती आणि म म्हणजे भक्तीप्राप्ती़ राम म्हणत असताना रा म्हणताना ओठ उघडतात, म म्हणताना ओठ बंद होतात़ याचे महत्त्व सांगताना ते म्हणाले की, ओठ उघडणे म्हणजे पोटातील पापे बाहेर जाण़े आणि म म्हटल्यावर ओठ बंद होणे म्हणजे बाहेरची पापे आत न येण़े राम नाम हे मोक्षदायक असून, या रामनामाने निष्कामता प्राप्त होत़े हे सांगताना संत कबीर व संत कमालाचे वचने सांगून सीता अशोक वनात असताना ती रामनामाचा जप करत होती़ ते पाहून राक्षस सुध्दा रामनामात तल्लीन होत होत़े तोंडाने राम घेणे आणि मनातल्या मनात रामनाम घेण़े याचा विचार करताना रामनामाने वासना जळून जाते, असे त्यांनी स्पष्ट केल़े रामनामामध्ये जीव विश्वरूप आहे याची जाणीव होत़े