शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

गोविंदराव आदिकांना सर्वपक्षीय श्रध्दांजली राम शिंदे : भल्याभल्यांना जमले नाही ते आदिकांनी केले

By admin | Updated: June 25, 2015 23:51 IST

अहमदनगर : शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे नेते आणि जिल्‘ाचे सुपुत्र दिवंगत गोविंदराव आदिक यांना गुरूवारी सर्वपक्षीय श्रध्दांजली वाहण्यात आली. येथील सहकार सभागृहात पार पडलेल्या श्रध्दांजली सभेत अनेक वक्त्यांनी आदिक यांच्या आठवणींना उजाळा दिला. पालकमंत्री राम शिंदे यांनी भल्याभल्या राजकारण्यांना जे जमले नाही, ते गोविंदराव आदिक यांनी करून दाखविले असल्याचे गौरवोद्गार काढले.

अहमदनगर : शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे नेते आणि जिल्ह्याचे सुपुत्र दिवंगत गोविंदराव आदिक यांना गुरूवारी सर्वपक्षीय श्रध्दांजली वाहण्यात आली. येथील सहकार सभागृहात पार पडलेल्या श्रध्दांजली सभेत अनेक वक्त्यांनी आदिक यांच्या आठवणींना उजाळा दिला. पालकमंत्री राम शिंदे यांनी भल्याभल्या राजकारण्यांना जे जमले नाही, ते गोविंदराव आदिक यांनी करून दाखविले असल्याचे गौरवोद्गार काढले.
येथील सहकार सभागृहात या आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री शिंदे होते. यावेळी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्यासह आ. भाऊसाहेब कांबळे, आ. सुधीर तांबे, आ. मोनिका राजळे, आ. संग्राम जगताप, आ. वैभव पिचड, आ. बाळासाहेब मुरकु टे, जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह माजी आमदार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी विरोधी पक्ष नेते विखे यांनी आदिक यांनी नगर जिल्ह्याची ओळख राज्याला आणि देशाला करून दिली. राजकीय धु्रवीकरणात त्यांनी कधीच व्यक्त राजकारण केले नाही. शेतीला बारामाही पाणी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यातून श्रीरामपूरचा विकास झाला. मुळा प्रवरा संस्थेत त्यांचा मोठा वाटा होता. सर्वक्षेत्रातील उपेक्षितांना त्यांनी सोबत घेतले. कुशाग्र बुध्दी, कुशल संघटक असणारा तारा निखळला असल्याचे ते म्हणाले.
पालकमंत्री शिंदे यांनी देशाच्या, राज्याच्या राजकारणात आदिक यांचा ठसा होता. कृषक, कामगारांचे प्रश्न त्यांनी सोडवले. नगर जिल्हा क्रांतिकारक आहे. जो तो आपला गड सांभाळण्यात अडकलेला असतांना त्यांनी आपला मतदारसंघ सोडून वैजापूर मतदारसंघातून विजय संपादन केला होता. याचा जिल्ह्यातील राजकारण्यांनी बोध घ्यावा. आपल्या मतदारसंघा पलिकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठेवण्यास त्यांनी सांगितले.
यावेळी बबनराव पाचपुते, आ. शिवाजी कर्डिले, आ. कांबळे, आ. तांबे, आ. राजळे,आ. मुरकुटे, आ. जगताप,जयंत ससाणे, अण्णासाहेब म्हस्के, प्रेमानंद रुपवते, शिवाजी नागवडे, रामनाथ वाघ, नरेंद्र घुले, डी. आर. पाटील, ॲड. अभय आगरकर, पांडुरंग अभंग, अशोक शिंगवी, वसंतराव देशमुख, दादा कळमकर,जि.प. अध्यक्षा गुंड, जिल्हा बँक अध्यक्ष गायकर, महापौर कळमकर, विनायक देशमुख, डी. एम. कांबळे आदींची भाषणे झाली.
................
विखे यांनी आदिक यांचे सुपुत्र अविनाश यांच्यापुढे गोविंदराव आदिक यांचे संघटनांचे कार्य पुढे चालवण्याचे आव्हान आहे. अविनाश हे काम समर्थपणे पेलतील, असा विश्वास व्यक्त केला.