शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

राम मंदिराचा मुद्दा न्यायालयाच्या बाहेरच सोडवा- सर्वोच्च न्यायालय

By admin | Updated: March 21, 2017 12:02 IST

राम मंदिरचा मुद्दा कोर्टाच्या बाहेरच सोडवा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 21 - राम मंदिरचा मुद्दा कोर्टाच्या बाहेरच सोडवा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. राम मंदिरच्या मुद्द्यावर न्यायालयीन लढाई लढणा-या सुब्रमण्यम स्वामींना न्यायालयानं चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला आहे. गरज पडल्यास न्यायालय या प्रकरणात मध्यस्थी करण्यास तयार असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. या मुद्द्यावर दोन्ही पक्षकारांनी चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. तरीही दोन्ही पक्षकार एकमेकांच्या मतांनी सहमत होत नसल्यास सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास तयार आहे, असंही कोर्ट सुनावणीदरम्यान म्हणाला आहे. सुब्रमण्यम स्वामींनी हे प्रकरण संवेदनशील असून, लवकरात लवकर यावर सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं सुब्रमण्यम स्वामींना 31 मार्च किंवा त्याच्या आधी हा मुद्दा कोर्टासमोर ठेवण्यास सांगितलं होतं.स्वामींनी कोर्टात सांगितलं की, रामाचा जन्म जेथे झाला, ती जागा बदलता येणार नाही. नमाज कोठेही पढता येतो. त्यानुसार स्वामींनीही या मुद्द्यावर मध्यस्थता करण्यास मी स्वतः तयार असल्याचंही सांगितलं आहे.