शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

साईभक्तीमुळे उमा भारतींवर 'राम' नाराज - स्वरुपानंद

By admin | Updated: June 29, 2014 17:13 IST

उमा भारती यांच्या साईभक्तीमुळेच 'राम' त्यांच्यावर नाराज आहेत. म्हणूनच त्यांना राम मंदिर अभियानात अपयश आले अशा शब्दांत द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वरुपानंद यांनी उमा भारतींवर प्रहार केला आहे.

ऑनलाइन टीम

हरिद्वार, दि. २९ -  उमा भारती यांच्या साईभक्तीमुळेच 'राम' त्यांच्यावर नाराज आहेत. साईभक्तीमुळेच उमा भारतींना राम मंदिर अभियानात अपयश आले अशा शब्दांत द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वरुपानंद यांनी उमा भारतींवर प्रहार केला आहे. 
गेल्या काही दिवसांपासून साईबांबांवरुन वाद निर्माण झाला आहे. साईबाबा देव नव्हते असे विधान करत शंकराचार्य स्वरुपानंद यांनी हा वाद ओढवून घेतला होता. याविरोधात देशभरातून स्वरुपानंद यांच्यावर टीका होत असून संतप्त साईभक्तांनी शंकराचार्यांविरोधात निदर्शनेही केली. शनिवारी केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारतींनीही साईभक्तांचे समर्थन केले होते. 'शंकराचार्य हे माझ्या पित्यासमान असल्याने मी काही बोलणार नाही. पण साईबाबांनी स्वतःला कधीच देव म्हणवून घेतले नाही. भक्तांनीच त्यांना देवत्व मिळवून दिले. साईबाबांचे मंदिर बांधण्यास विरोध व्हायला नको असे उमा भारतींनी म्हटले होते. 
उमा भारतींच्या या विधानावर शंकराचार्य स्वरुपानंद यांनी अत्यंत तिखट शब्दांमध्ये टीका केली. स्वरुपानंद म्हणाले, उमा भारतींनी धार्मिक बाबींमध्ये ढवळाढवळ करु नये. त्या देव नसून फक्त मंत्री आहेत. साईभक्तींमुळेच राम त्यांच्यावर नाराज आहे.