शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

संसद सदस्यांचे सभात्याग सत्र, १२ सदस्यांचे निलंबन मागे घेण्यास राज्यसभा अध्यक्षांचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 07:24 IST

Parliament : राज्यसभेतील १२ विरोधी सदस्यांच्या निलंबनाचे तीव्र पडसाद मंगळवारी संसदेत उमटले. निलंबनाची कारवाई अन्यायकारक आहे, ती मागे घेण्यात यावी, अशी मागणी सर्व विरोधी सदस्यांनी राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांच्याकडे केली.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : राज्यसभेतील १२ विरोधी सदस्यांच्या निलंबनाचे तीव्र पडसाद मंगळवारी संसदेत उमटले. निलंबनाची कारवाई अन्यायकारक आहे, ती मागे घेण्यात यावी, अशी मागणी सर्व विरोधी सदस्यांनी राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांच्याकडे केली.

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यसभेत या १२ सदस्यांनी गोंधळ घातला, त्याबद्दल त्यांना अजिबात पश्चात्ताप झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे निलंबनाची कारवाई मागे घेतली जाणार नाही, असे नायडू यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सर्वच विरोधक सभागृहातून बाहेर पडले.

लोकसभेतही बहुमताच्या जोरावर मोदी सरकार विरोधकांचा आवाज दाबू पाहत असल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला. राज्यसभेचा विषय या सभागृहात चर्चा करता येणार नाही, असे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितल्यावरही विरोधकांनी गदारोळ सुरू ठेवला. त्यामुळे सभागृहाचे कामकाम उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले. राज्यसभेचे कामकाजही त्याआधी तहकूब केले गेले.

सदस्यांना पश्चाताप नाही गेल्या अधिवेशनातील प्रकाराबद्दल या अधिवेशनात कारवाई करणे अयोग्य आहे. निलंबन अन्यायकारक व चुकीचे आहे, अशी तक्रार राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांचे शिष्टमंडळ वेंकय्या नायडू यांना भेटले. पण, विरोधी सदस्यांना केलेल्या कृतीचा पश्चात्ताप झाला नसल्याने कारवाई मागे घेणे शक्य नाही, असे नायडू यांनी तसेच सरकारने नमूद केले.

टॅग्स :ParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभा