शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

संसद सदस्यांचे सभात्याग सत्र, १२ सदस्यांचे निलंबन मागे घेण्यास राज्यसभा अध्यक्षांचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 07:24 IST

Parliament : राज्यसभेतील १२ विरोधी सदस्यांच्या निलंबनाचे तीव्र पडसाद मंगळवारी संसदेत उमटले. निलंबनाची कारवाई अन्यायकारक आहे, ती मागे घेण्यात यावी, अशी मागणी सर्व विरोधी सदस्यांनी राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांच्याकडे केली.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : राज्यसभेतील १२ विरोधी सदस्यांच्या निलंबनाचे तीव्र पडसाद मंगळवारी संसदेत उमटले. निलंबनाची कारवाई अन्यायकारक आहे, ती मागे घेण्यात यावी, अशी मागणी सर्व विरोधी सदस्यांनी राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांच्याकडे केली.

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यसभेत या १२ सदस्यांनी गोंधळ घातला, त्याबद्दल त्यांना अजिबात पश्चात्ताप झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे निलंबनाची कारवाई मागे घेतली जाणार नाही, असे नायडू यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सर्वच विरोधक सभागृहातून बाहेर पडले.

लोकसभेतही बहुमताच्या जोरावर मोदी सरकार विरोधकांचा आवाज दाबू पाहत असल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला. राज्यसभेचा विषय या सभागृहात चर्चा करता येणार नाही, असे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितल्यावरही विरोधकांनी गदारोळ सुरू ठेवला. त्यामुळे सभागृहाचे कामकाम उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले. राज्यसभेचे कामकाजही त्याआधी तहकूब केले गेले.

सदस्यांना पश्चाताप नाही गेल्या अधिवेशनातील प्रकाराबद्दल या अधिवेशनात कारवाई करणे अयोग्य आहे. निलंबन अन्यायकारक व चुकीचे आहे, अशी तक्रार राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांचे शिष्टमंडळ वेंकय्या नायडू यांना भेटले. पण, विरोधी सदस्यांना केलेल्या कृतीचा पश्चात्ताप झाला नसल्याने कारवाई मागे घेणे शक्य नाही, असे नायडू यांनी तसेच सरकारने नमूद केले.

टॅग्स :ParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभा