शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

पंतप्रधान नव्हे सैन्यच पाकला उत्तर देणार - राजनाथ सिंह

By admin | Updated: October 9, 2014 12:02 IST

शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानला आता पंतप्रधानांनी उत्तर द्यायची गरज नसून भारतीय सैन्यच त्यांना उत्तर देत आहे असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ -  शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानला आता पंतप्रधानांनी उत्तर द्यायची गरज नसून भारतीय सैन्यच त्यांना उत्तर देत आहे असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. आम्ही देशाचे मस्तक खाली झुकू देणार नाही असे आश्वासनही राजनाथ सिंह यांनी दिले आहे. 
पाकिस्तानने शस्त्रसंधींचे उल्लंघन करण्याची मालिका गुरुवारीही सुरुच आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकारांसमोर केंद्र सरकारची भूमिका मांडली. 'पंतप्रधान सीमा रेषेवरील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. आमचे सैन्य त्यांना प्रत्युत्तर देत आहे असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. 
संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनीदेखील पाकला खडसावले आहे. 'सीमारेषेवर गोळीबार सुरु ठेवणे हे पाकला महागात पडू शकते' असे अरुण जेटलींनी म्हटले आहे. गोळीबार बंद झाल्यावर चर्चा होऊच शकत नाही असा पुनरुच्चारही त्यांनी केला.