शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राजस्थानच्या गृहमंत्र्यांना हाकला

By admin | Updated: March 31, 2017 01:07 IST

सामूहिक बलात्कार झालेल्या विद्यार्थिनीच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेणारे राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया

नवी दिल्ली : सामूहिक बलात्कार झालेल्या विद्यार्थिनीच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेणारे राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांना पदावरून दूर करण्याची मागणी जनता दलने (संयुक्त) राज्यसभेत केली. त्यावर सदस्यांची ही भावना राज्य सरकारकडे योग्य त्या उपाययोजनेसाठी पोहोचवली जाईल, असे आश्वासन संसदीय कामकाजमंत्र्यांनी दिले. य्जनता दलच्या (संयुक्त) नेत्या कहकाशान परवीन यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. अल्पवेळ कामकाज तहकूब झाल्यावर त्यांनी पुन्हा तोच प्रश्न उपस्थित केला व बेजबाबदार विधाने करणाऱ्या कटारिया यांना पदावरून दूर करण्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी केली. पंतप्रधान महिलांचा खूप सन्मान करतात. ते जर तसे करत असतील तर राजस्थानचे मंत्री ताबडतोब हाकलून लावले गेले पाहिजेत’’, असे परवीन म्हणाल्या.काय होते विधान?गृहमंत्री कटारिया यांनी असे म्हटले होते की आठ जणांकडून बलात्कार झालेल्या मुलीकडून काहीही तक्रार न होणे शक्य आहे का? त्यांच्या या वक्तव्यातून तिच्यावर बलात्कार न झाल्याचे सूचित होत आहे.परवीन यांी उपस्थित केलेल्या मुद्द्याला काँग्रेसच्या सदस्यांनी पाठिंबा दिला. त्यात विप्लव ठाकूर यांचा समावेश होता. त्यांनी कटारिया यांनी केलेले विधान प्रसिद्ध झालेले वृत्तपत्र दाखवले.