शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

राज ठाकरे बोलल्यानं अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द होत नसतो- आठवले

By admin | Updated: July 27, 2016 22:28 IST

अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या मुद्द्यावर रामदास आठवलेंनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 27 - अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या मुद्द्यावर रामदास आठवलेंनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. राज ठाकरे बोलल्यानं अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द होत नसतो. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. देशातील दलितांवर वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी अ‍ॅट्रॉसिटी कायदा बनवण्यात आला आहे, असंही आठवलेंनी म्हटलं आहे. तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायदा आम्ही रद्द होऊ देणार नाही, अशी भूमिकाही आठवलेंनी मांडली आहे.राज ठाकरेंच्या म्हणण्याला अर्थ नाही. त्यांना कोणीही गांभीर्यानं घेत नाही. राज ठाकरे नेहमीच दलितविरोधी भूमिका मांडतात. कोपर्डीतल्या ज्या मुलीवर बलात्कार झाला, तिच्या आरोपींना पकडून कठोरातली कठोर शिक्षा करण्याची मागणी आम्ही केली असल्याचं यावेळी रामदास आठवलेंनी सांगितले.

(राज ठाकरेंच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करा!)

कोपर्डीत झालेल्या बलात्कारानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर बलात्कारासारखे गुन्हे रोखण्यासाठी शरियतसारखे कायदे देशात लागू करण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. अ‍ॅट्रोसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्यानं तो रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

(अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करायला हवा- राज ठाकरे)दरम्यान, या वक्तव्यानंतर भारिप बहुजन महासंघाने राज ठाकरेंविरोधात जालन्यात तक्रार दाखल केली आहे. "राज ठाकरे हे लोकशाहीविरोधी असून, त्यांना संविधान मान्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी दलितांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळेच राज ठाकरेंवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करा, अशी मागणी भारिपने तक्रारीत केली आहे.