शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रेल्वे आयसीयूमधून बाहेर, पण अजूनही काळजी घेण्याची गरज - सुरेश प्रभू

By admin | Updated: May 15, 2016 12:41 IST

रेल्वे आता रुळावर परतली आहे. पूर्वी लोक रेल्वेबद्दल नकारात्मक बोलायचे पण आता रेल्वेबद्दल लोक सकारात्मक मत व्यक्त करतात ही समाधानाची बाब आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १५ - रेल्वे आता रुळावर परतली आहे. पूर्वी लोक रेल्वेबद्दल नकारात्मक बोलायचे पण आता रेल्वेबद्दल लोक सकारात्मक मत व्यक्त करतात ही समाधानाची बाब आहे असे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले. गोष्टी वेगाने बदलत आहेत. सोशल मिडीया आणि अन्य माध्यमातून लोकांच्या प्रतिक्रिया आम्हाला मिळत आहेत. 
 
रेल्वेने आपल्यामध्ये जो बदल केला आहे त्याने कॉर्पोरेट सेक्टर आणि अनेक जागतिक कंपन्यांना आकर्षित केले आहे असे सुरेश प्रभू यांनी सांगितले. भारतीय रेल्वे पायाभूत सुविधांच्या उभारणीवर मोठया प्रमाणावर खर्च करत आहे. आम्ही ट्रेनचा वेगही वाढवला आहे तसेच तिकीट शुल्काव्यतिरिक्त जाहीराती आणि अन्य मार्गाने महसूली उत्पन्नही वाढवले आहे.  
 
रेल्वेने आपली क्षमता वाढवली असून, यामुळे एक सकारात्मकता आली आहे असे प्रभू यांनी सांगितले. रुग्ण आयसीयूमधून बाहेर आल्यावर लगेच पळायला लागेल अशी अपेक्षा आपण रेल्वेकडून करु शकत नाही. रेल्वे आता आयसीयूमधून बाहेर आली असून, चालायला सुरुवात केली आहे. पण अजूनही भरपूर काळजी घेण्याची गरज आहे असे प्रभू यांनी सांगितले.