शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
3
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
4
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
5
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
6
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
7
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
8
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
9
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
10
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
11
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
12
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
13
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
14
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
15
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
16
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
17
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
18
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
19
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
20
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

आगामी निवडणूक राहुलजी जिंकून देतील

By admin | Updated: July 10, 2017 00:24 IST

२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राहुलजी हेच विरोधी पक्षांचा चेहरा असतील, असा विश्वास काँग्रेसचे तरुण नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया आॅक्टोबरमध्ये पूर्ण झाल्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची धुरा येईल व सन २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राहुलजी हेच विरोधी पक्षांचा चेहरा असतील, असा विश्वास काँग्रेसचे तरुण नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला.सलग चार वेळा गुणा येथून निवडून आलेले व लोकसभेत काँग्रेसचे मुख्य प्रतोत असलेले शिंदे एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत असेही म्हणाले की, काँग्रेसच्या दृष्टीने आता आत्मचिंतनाचा काळ संपला असून पक्षाने आता २०१९ ची निवडणूक डोळ््यापुढे ठेवून निश्चित असा कार्यक्रम आखायला हवा.एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, राहुल गांधी सध्याही काँग्रेसचे नेतृत्व करीत आहेत व भविष्यातही नेतृत्व करत राहतील. राहुल गांधी यांना समर्थन देण्यावर विरोधी पक्षांमध्ये एकवाक्यता असल्याने तेच आगामी निवडणुकीत विरोधकांचा चेहरा म्हणून लोकांपुढे जातील.शिंदे असेही म्हणाले की, सन २००३-०४ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या ‘रालोआ’ सरकारने ‘इंडिया शायनिंग’चा खूप गवगवा केला. पण लोकांनी त्यांना नाकारले. अब्राहम लिंकन यांनी म्हटल्याप्रमाणे सर्वच लोकांना सदा सर्वकाळ फसविता येत नाही. त्यामुळे पायाखालची वाळू सरकू लागलेले आताचे मोदी सरकारही केवळ प्रसिद्धीतंत्राने टिकू शकणार नाही.पण त्याचबरोबर काँग्रेसलाही नवा कार्यक्रम घेऊन लोकांपुढे जावे लागेल व लोकांचा विश्वास पुन्हा जिंकावा लागेल, असे सांगून ते म्हणाले की, २०१४ नंतर आता तीन वर्षे उलटली. त्यामुळे आत्मचिंतन करून त्या पराभवाची कारणे शोधण्याचा काळ आता संपला आहे. आता काँग्रेसला निश्चित ध्येयधोरणे व कार्यक्रम घेऊन प्रत्येक निवडणुकीत उतरावे लागेल.>केवळ मोदीकेंद्रित टीका करून भागणार नाही. काँग्रेसला स्वत:ची धोरणे, विचार व कार्यक्रम घेऊन लोकांपुढे जाऊन जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावावी लागेल. यासाठी पक्षात गुणवत्ता व क्षमता याला प्राधान्य द्यावे लागेल.- ज्योतिरादित्य शिंदे, ज्येष्ठ काँग्रेस नेते