शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

राहुल - प्रियंकामध्ये मतभेद निर्माण करण्याचा डाव - बेनीप्रसाद

By admin | Updated: July 15, 2014 13:37 IST

काँग्रेसमधील काही जण प्रियंका गांधींचे नाव पुढे करुन भाऊबहिणींमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप काँग्रेसचेच वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी केला आहे.

ऑनलाइन टीम

लखनौ, दि. १५- काँग्रेसमधील काही जण प्रियंका गांधींचे नाव पुढे करुन भाऊबहिणींमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप काँग्रेसचेच वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी केला आहे. मतभेद निर्माण व्हावे यासाठी प्रियंका गांधींकडे पक्षातील महत्त्वाचे पद देण्याची मागणी पुढे येते असेही वर्मा यांचे म्हणणे आहे. 
लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसमधील काही नेते प्रियंका गांधींना राजकारणात उतरवण्याची मागणी करत आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ही मागणी आणखी जोर धरु लागली. यावर बेनीप्रसाद वर्मा यांनी भाष्य केले आहे. काँग्रेसमधील काही नेत्यांना राहुल गांधींना बाजूला करायचे आहे. राहुल गांधींचे खच्चीकरण करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. म्हणून कधी प्रियंका गांधीना राजकारणात उतरवण्याची मागणी केली जाते तर कधी पराभवाचे खापर राहुल गांधींवरच फोडले जाते. नरेंद्र मोदींची जागा घेण्याची क्षमता फक्त राहुल गांधींमध्येच आहे असेही बेनीप्रसाद यांनी म्हटले आहे. 
उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाचे ५० आमदार भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या संपर्कात असून हे आमदार कधीही राज्यातील समाजवादी पक्षाची सत्ता पाडू शकतात असा इशाराही त्यांनी समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाला दिला आहे. जर अखिलेश यादव सरकार चालवू शकत नसतील तर आता मुलायमसिंह यांनी पुढे यावे असेही त्यांनी म्हटले आहे.