शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

राहुल गांधींनी केला काँग्रेसचा पराभव मान्य

By admin | Updated: May 19, 2016 14:23 IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीत झालेला पक्षाचा पराभव मान्य केला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 19 - पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या पाचही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस चमकदार कामगिरी करु शकलेली नाही. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाचा पराभव मान्य केला आहे. 'निवडणुकीत मेहनत घेणा-या प्रत्येक काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या नेता आणि कार्यकर्त्याचे मी आभार मानतो. आपण नम्रपणे लोकांनी दिलेला निर्णय मान्य करत जिंकलेल्या पक्षाचं अभिनंदन करतो. लोकांचा विश्वास जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत अजून कष्ट घेऊ', असं राहुल गांधी बोलले आहेत. 
 
( इथे पाहा २०१६ विधानसभा निवडणूक निकाल) 
 
महत्वाचं म्हणजे आसामसमध्ये काँग्रेसला सर्वात मोठा फटका बसला असून गेल्या 15 वर्षांपासून असलेले एकहाती वर्चस्व संपुष्टात आले आहे. आसाममध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पक्ष सत्तेत येणार असल्याचं चित्र आहे.  126 जागा असलेल्या या विधानसभेत सत्ता स्थापनेसाठी 64 जागांची गरज आहे. मात्र इथे भाजपाने 75 जागांवर आघाडी मिळवली आहे.
 
भाजपाने आघाडी घेतली असताना काँग्रेसला मात्र फक्त 29 जागांवरच आघाडी मिळवता आली आहे. ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटला 13 जागांवर आघाडी मिळाली आहे.