शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

वांशिक हल्ले केवळ मध्य प्रदेशमध्येच

By admin | Updated: May 4, 2016 02:06 IST

गेल्या काही वर्षांत दिल्ली आणि मुंबईमध्ये ईशान्येकडील राज्यांमधील युवक आणि युवतींवर झालेले हल्ले किंवा त्यांच्यासोबत करण्यात आलेली गैरवर्तणूक म्हणजे वांशिक हल्ले होते,

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत दिल्ली आणि मुंबईमध्ये ईशान्येकडील राज्यांमधील युवक आणि युवतींवर झालेले हल्ले किंवा त्यांच्यासोबत करण्यात आलेली गैरवर्तणूक म्हणजे वांशिक हल्ले होते, असे सरकार मानत नाही. परंतु २०१४ आणि २०१५ मध्ये मध्य प्रदेशात वांशिक हल्ले झाल्याचे प्रकरण दाखल करण्यात आले आहे. या राज्यात २०१४ मध्ये १९ आणि २०१५ मध्ये १० वांशिक हल्ले झाले, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी मंगळवारी राज्यसभेत काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. राज्यघटनेच्या सातव्या अनुसूचीनुसार ‘पोलीस’ आणि ‘सार्वजनिक सुव्यवस्था’ हा राज्याचा विषय आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यांना आळा घालणे, त्यांचा तपास करणे, गुन्हा दाखल करणे आणि खटला दाखल करण्याची प्राथमिक जबाबदारी राज्य सरकारांची असते, असे चौधरी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पोलिसांना कारणे दाखवा नोटीसमुंबईत २ मार्च २०१६ रोजी मणिपुरी युवतीवर हल्ला करण्यात आला होता. तिच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात रवी जाधव नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटकही केली आहे. तिच्यावर हल्ला होत असताना तेथे उपस्थित पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. त्याबद्दल त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.