शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

रवींद्र गायकवाडांमुळे सत्ताधारी पक्ष अडचणीत

By admin | Updated: March 25, 2017 00:07 IST

शिवसेना खा. रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला केलेली मारहाण व विमान कंपन्यांनी त्यांच्यावर घातलेली बंदी

हरीश गुप्ता / नवी दिल्लीशिवसेना खा. रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला केलेली मारहाण व विमान कंपन्यांनी त्यांच्यावर घातलेली बंदी याबाबत विविध मते व्यक्त होत असली, तरी ही बंदी टिकून राहू शकत नाही, असे दिसते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी कडक भूमिका घेण्याची शक्यता आहे. नागरी विमान वाहतूकमंत्री ए. गणपती राजू आणि जयंत सिन्हा यांनी अतिशय सावध भाष्य केले आहे. राजू यांनी टिष्ट्वट केले आहे की, बेलगाम प्रवासी आणि अनिष्ट वर्तन यांना आळा घालण्यासाठी आम्ही संस्थात्मक यंत्रणा उभारत आहोत. जयंत सिन्हा म्हणाले की, ‘कोणीही याचे समर्थन करू शकत नाही. या खासदाराने जी तक्रार केली, त्याची एअर इंडियाही चौकशी करत आहे. मंत्रालयही तपास करेल. हे प्रकरण लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासमोर येऊ शकते. मात्र, त्यासाठी सभागृहाच्या कामकाजात सहभाग घेण्याच्या विशेषाधिकारापासून वंचित ठेवले जात आहे. अशी तक्रार करणे गरजेचे आहे. आतापर्यंत अशी तक्रार दाखल झालेली नाही.’