शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

...अधिका-यांनो मुलांना इस्लामाबादच्या बाहेरच्या शाळेत घाला

By admin | Updated: July 25, 2016 18:17 IST

गेल्या काही दिवसांपासून काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद सुरू आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 25 - गेल्या काही दिवसांपासून काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर आता भारतानं पाकिस्तानातील भारतीय राजनैतिक अधिका-यांना मुलांना इस्लामाबादमधील शाळेच्या बाहेर हलवण्याच्या सूचना केल्या आहेत. पाकिस्तानातील राजनैतिक अधिका-यांनी मुलांना भारतात परत पाठवावे अथवा इस्लामाबादच्या बाहेरच्या शाळेत टाकावे. पाकिस्तानात शिकत असलेल्या भारतीय मुलांच्या जिवाला धोका उद्भवण्याची शक्यता केंद्र सरकारकडून व्यक्त करण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये जवळपास 50 भारतीय मुलं इस्लामाबादमधील अमेरिकन शाळेत शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. त्या सगळ्या मुलांना इस्लामाबादच्या बाहेरच्या शाळेत टाका अथवा त्यांना भारतात परत पाठवा, असा सल्ला केंद्र सरकारकडून देण्यात आहे. दहशतवादी बु-हान वाणी याच्या हत्येनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद उफाळून आला आहे. अनेक पाकिस्तानी नेते काश्मीरमधली परिस्थिती चिघळवण्यासाठी बेमालूम वक्तव्ये करत सुटले आहे. पाकिस्ताननं बु-हान वाणीच्या खात्मानंतर त्याला श्रद्धांजली देण्यासाठी काळा दिवसही पाळला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान भारतीय राजनैतिक अधिका-यांच्या मुलांसोबत दगाफटका करण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे.