शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

...अधिका-यांनो मुलांना इस्लामाबादच्या बाहेरच्या शाळेत घाला

By admin | Updated: July 25, 2016 18:17 IST

गेल्या काही दिवसांपासून काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद सुरू आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 25 - गेल्या काही दिवसांपासून काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर आता भारतानं पाकिस्तानातील भारतीय राजनैतिक अधिका-यांना मुलांना इस्लामाबादमधील शाळेच्या बाहेर हलवण्याच्या सूचना केल्या आहेत. पाकिस्तानातील राजनैतिक अधिका-यांनी मुलांना भारतात परत पाठवावे अथवा इस्लामाबादच्या बाहेरच्या शाळेत टाकावे. पाकिस्तानात शिकत असलेल्या भारतीय मुलांच्या जिवाला धोका उद्भवण्याची शक्यता केंद्र सरकारकडून व्यक्त करण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये जवळपास 50 भारतीय मुलं इस्लामाबादमधील अमेरिकन शाळेत शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. त्या सगळ्या मुलांना इस्लामाबादच्या बाहेरच्या शाळेत टाका अथवा त्यांना भारतात परत पाठवा, असा सल्ला केंद्र सरकारकडून देण्यात आहे. दहशतवादी बु-हान वाणी याच्या हत्येनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद उफाळून आला आहे. अनेक पाकिस्तानी नेते काश्मीरमधली परिस्थिती चिघळवण्यासाठी बेमालूम वक्तव्ये करत सुटले आहे. पाकिस्ताननं बु-हान वाणीच्या खात्मानंतर त्याला श्रद्धांजली देण्यासाठी काळा दिवसही पाळला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान भारतीय राजनैतिक अधिका-यांच्या मुलांसोबत दगाफटका करण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे.