शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

पंजाबमध्ये भाजपा वगळता प्रत्येकाला आशा

By admin | Updated: February 4, 2017 01:00 IST

पंजाब विधानसभेसाठी दोन कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणारअसून, तिथे काँग्रेसला विजयाची सर्वाधिक आशा आहे. भाजप नेते खासगी पराभव स्वीकारू लागले

- हरीश गुप्ता,  नवी दिल्ली

पंजाब विधानसभेसाठी दोन कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, तिथे काँग्रेसला विजयाची सर्वाधिक आशा आहे. भाजप नेते खासगी पराभव स्वीकारू लागले आहेत. हे लक्षात घेतच बहुधा पंतप्रधानांनी जालंधर व अमृतसरमध्ये सभांना नकार दिला होता. जाट शीख आयुष्याची अखेरची निवडणूक लढवीत असल्याचे सांगून कॅप्टन अमरिंदरसिंग (काँग्रेस) लोकांची सहानुभूती मिळवीत आहेत. भल्या पहाटेपासून त्यांचा प्रचार सुरू होतो. ते प्रत्येकाला सोबत घेण्याचा प्रयत्न करतात. काँग्रेस नेतृत्वाचाही त्यांना भक्कम पाठिंबा आहे. २०१२ च्या निवडणुकीहून यावेळी एकदम वेगळे चित्र आहे. तेव्हा काँग्रेसच दुभंगलेली होती. आता परिस्थिती पूर्णत: बदलली आहे. अकाली दलाविरुद्ध लोकांच्या मनात संताप असून, भाजपबाबतही सकारात्मक वातावरण नाही. त्यामुळे काँग्रेसला संधी निर्माण झाली. भाजपचे वरिष्ठ नेते आम्हाला फार फार तर दोन जागा मिळतील, असे सांगत आहेत.