शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी रोख्यांमध्ये सामान्यांचा सहभाग हवा

By admin | Updated: August 8, 2014 02:04 IST

महाकाय रकमेच्या सरकारी रोख्यात कंपन्या, वित्तीय संस्था, परदेशी वित्तीय संस्था यांच्यासोबतच आता सामान्य गुंतवणूकदारांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा

मुंबई : महाकाय रकमेच्या सरकारी रोख्यात कंपन्या, वित्तीय संस्था, परदेशी वित्तीय संस्था यांच्यासोबतच आता सामान्य गुंतवणूकदारांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा आणि त्याकरिता वित्तीय संस्थांनी आपल्या वित्तीय उत्पादनांद्वारे याकडे लक्ष द्यायला हवे, असे मत  रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी व्यक्त केले. नुकत्याच सादर केलेल्या पतधोरणानंतर आर्थिक विश्लेषकांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी हे मत व्यक्त केले.
राजन म्हणाले, प्रत्येक आर्थिक वर्षात काही हजार कोटी रुपयांचे सरकारी रोखे बाजारात येतात. यातील गुंतवणूक ही दीर्घकालीन असते. अनेक वित्तीय संस्था त्यावरील व्याज आकारणी किंवा गुंतवणुकीवरील परतावा म्हणून आपल्याकडील निधीचा काही भाग त्यात गुंतवत असतात. सामान्यांसाठीही हे बॉन्ड खुले असतात; पण त्याचे मार्केटिंग होत नसते. त्यामुळे वित्तीय संस्थांनी पुढाकार घेत जर त्याच्या वितरणावर लक्ष दिले तर अधिकाधिक सामान्य गुंतवणूकदारांनाही त्यामध्ये सहभागी होता येईल. (प्रतिनिधी)
 
 सध्याच्या परिस्थितीचा विचार करता परकीय वित्तीय संस्थांकरिताही यामधील गुंतवणूक हा आकर्षक पर्याय ठरू शकतो, असे मत राजन यांनी व्यक्त केले. मात्र, गुंतवणुकीचा कालावधी किमान तीन वर्षाचा असल्यास त्यांना आकर्षक परतावा देणो शक्य असल्याचे ते म्हणाले. सरकारी रोख्यांत परकीय संस्थांनी गुंतवणूक केल्यास त्यांना मिळणारा परतावा तर आकर्षक असेलच; पण त्याचसोबत सरकारलाही मोठय़ा प्रमाणावर परकीय चलन उपलब्ध होणार आहे.