शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

बजरंग बोगद्यानजीक दोन भूमिगत मार्ग ंमहापालिकेचा प्रस्ताव: रेल्वे प्रशासनाची मान्यता, पावणेचार कोटी भरावे लागणार

By admin | Updated: August 2, 2016 23:07 IST

जळगाव : बजरंग पुलाच्या पलीकडून गणेशकॉलनीकडे येताना व जाताना होणारी वाहनांची कोंडी टळावी म्हणून महापालिकेकडून दोन भूमिगत मार्गाचे प्रस्ताव आहेत. यासाठी रेल्वेकडूनही हिरवा कंदील मिळाल्याने रेल्वेला अपेक्षित असलेली रकम भरण्यासाठीचा प्रस्ताव महासभेपुढे सादर करावा असे निर्देश महापौर नितीन ल‹ा यांनी आयुक्तांना दिले आहेत. त्या संदर्भातील पत्र मंगळवारी देण्यात आले.

जळगाव : बजरंग पुलाच्या पलीकडून गणेशकॉलनीकडे येताना व जाताना होणारी वाहनांची कोंडी टळावी म्हणून महापालिकेकडून दोन भूमिगत मार्गाचे प्रस्ताव आहेत. यासाठी रेल्वेकडूनही हिरवा कंदील मिळाल्याने रेल्वेला अपेक्षित असलेली रकम भरण्यासाठीचा प्रस्ताव महासभेपुढे सादर करावा असे निर्देश महापौर नितीन ल‹ा यांनी आयुक्तांना दिले आहेत. त्या संदर्भातील पत्र मंगळवारी देण्यात आले.
महापौर नितीन लढढा, आयुक्त जीवन सोनवणे व मनपातील इतर पदाधिकार्‍यांनी सोमवारी बजरंग बोगदा परिसरात भेट देऊन तेथील परिस्थितीची पहाणी केली.
लाखो लोकांच्या रहदारीचा खडतर मार्ग
बजरंग बोगदा हा वाहतुकीसाठी नाही मात्र शहराकडे येण्यासाठी जवळचा व सुरक्षित म्हणून त्याचा वापर केला जात असतो. पिंप्राळा रेल्वे गेट या ठिकाणचा मार्ग पिंप्राळा, खोटेनगर, निमखेडी, मुक्ताईनगर, प्रेम नगर, भिकमचंद जैन नगर या भागातील नागरिक वाहतुकीसाठी वापरत असतात. या व्यतिरिक्त बजरंग सांडपाण्याचा बोगदा या परिसरातील लोखा नागरिक सोयीचा मार्ग म्हणून वापरतात. त्याखालून दुचाकी वाहनांची प्रचंड ये-जा सुरू असते. रिक्षा, मोठ्या वाहनांना येण्या जाण्यासाठी पिंप्राळा रेल्वे गेट हाच पर्याय आहे.
दरमहा लाखो वाहनांची ये-जा
एका पाहणीच्या अहवालानुसार पिंप्राळा रेल्वे गेटवरून वाहतूक होणार्‍या वाहनांची संख्या एक ते सव्वा लाख दरमहा आहे. हे रेल्वे गेट रेल्वे स्टेशनपासून दोन मिनिटांच्या अंतरावर असल्यामुळे हे गेट बर्‍याच वेळेस बंदच असते. नजीकच रेल्वे गुड्स यार्ड आहे. या यार्डवर शेकडो ट्रक दिवसभरात येत जात असतात. गेट बंद असल्यास या भागात वाहनांची मोठी कोंडी होत असल्याचे दृश्य नेहमी पहायला मिळते. रेल्वे गेटपासून रेल्वेस समांतर रोड हा गणेश कॉलनी भागाकडे जातो याच रोडवर बजरंग सांडपाण्याचा बोगदा आहे. रेल्वे गेट बंद असल्यास लहान, लहान दुचाकी चालक वळतात ते बजरंग बोगद्याकडे. या बोगद्याची निर्मिती ही सांडपाणी वाहून जाण्यासाठी रेल्वेने केली होती मात्र आता वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने त्याचा वापर वाहतुकीसाठी होतो.