शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ईपीएफओतील प्रतिनिधित्व कमी करण्याचा प्रस्ताव रद्द

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST

नवी दिल्ली : केंद्रीय श्रम मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निधी संघटनेमध्ये (ईपीएफओ) असलेल्या कामगार संघटना आणि उद्योगांच्या प्रतिनिधित्वात कपात करण्याचा आपला प्रस्ताव मागे घेतला आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय श्रम मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निधी संघटनेमध्ये (ईपीएफओ) असलेल्या कामगार संघटना आणि उद्योगांच्या प्रतिनिधित्वात कपात करण्याचा आपला प्रस्ताव मागे घेतला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाल्यामुळे ईपीएफओतील प्रतिनिधित्व कमी करण्याचा हा प्रस्ताव मागे घेण्यात आल्याचे सांगितले जाते. ईपीएफओतील कामगार संघटना आणि उद्योगांचे प्रतिनिधित्व कमी करण्याचा हा प्रस्ताव जनतेचा आवाज कमी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात येत होता.
कर्मचारी भविष्य निधी आणि संकीर्ण तरतूद कायदा १९५२ मध्ये दुरुस्ती करण्याच्या संदर्भात विचारविमर्श करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या सरकार, कर्मचारी आणि नियोक्त्यांच्या त्रिपक्षीय बैठकीत श्रममंत्री बंडारू दत्तात्रय यांनी ईपीएफओतील कर्मचारी किंवा नियोक्त्यांच्या प्रतिनिधित्वात कपात न करण्याची कामगार संघटनांची मागणी मान्य केली. ईएफओच्या केंद्रीय मंडळावर कामगार संघटना आणि उद्योगांचे प्रत्येक दहा प्रतिनिधी नियुक्त करण्यात येतात. त्यात कपात करून ही संख्या पाचवर आणण्याचा सरकारचा प्रस्ताव होता. परंतु त्याला कामगार संघटनांनी जोरदार विरोध केला होता. (वृत्तसंस्था)