शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

व्हीएनआयटी नाग नदीवर प्रकल्प उभारणार

By admin | Updated: February 10, 2015 00:55 IST

नीरी चे सहकार्य : दूषित पाणी शुद्ध करणार

नीरी चे सहकार्य : दूषित पाणी शुद्ध करणार
नागपूर : नाग नदी स्वच्छता अभियानात सहभागी होत विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्था (व्हीएनआयटी) नीरीच्या सहकार्याने दूषित पाण्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे.
पाच लाख लिटर क्षमतेचा हा प्रकल्प आहे. नदीतील दूषित पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर या पाण्याचा वापर बगीचा व दैनंदिन वापरासाठी केला जाणार आहे . त्यानंतर प्रक्रिया केलेले शिल्लक पाणी नदीत सोडले जाईल, अशी माहिती व्हीएनआयटी व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार यांनी दिली.
नदीतील पाणी शुद्ध करण्यासाठी आधी दूषित पाण्याचे प्रमाण कमी करावे लागेल. यासाठी नदीपात्रात शक्य तितके शुद्ध पाणी सोडण्याची गरज आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर व्हीएनआयटी परिसरातील बगीचासाठी केला जाणार आहे.
पाण्याचे महत्व विचारात घेता नदीतील दुषित पाणी शुद्ध करण्याचा विचार पुढे आला. संस्थेच्या परिसरात वसतीगृह, शिक्षण घेणारे विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांची निवासस्थाने आहेत. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाण्याचा वापर केला जातो. वापरानंतर सांडपाणी नालीत सोडण्यात येेते. या पाण्याचा पुनर्रवापर व्हावा, यातून हा प्रकल्प उभारण्याची कल्पना पुढे आली. या संदर्भात नीरी च्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिली.(प्रतिनिधी)