शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘टीम इंडिया’ बनून समस्या सोडवा

By admin | Updated: May 11, 2015 03:25 IST

केंद्र आणि राज्य सरकारांनी राष्ट्रीय समस्यांच्या सोडवणुकीसाठी ‘टीम इंडिया’प्रमाणे एकजुटीने काम करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.

बर्नपूर (प. बंगाल) : केंद्र आणि राज्य सरकारांनी राष्ट्रीय समस्यांच्या सोडवणुकीसाठी ‘टीम इंडिया’प्रमाणे एकजुटीने काम करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.येथील आयआयएससीओच्या आधुनिक पोलाद प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दुसऱ्या देशांसोबतचे मुद्दे ‘टीम इंडिया’च्या भावनेने सोडवले जात असतील तर अंतर्गत मुद्द्यांचे समाधान या माध्यमातून अगदी सहज काढले जाऊ शकते. संसदेने भारत-बांगलादेश भूसीमेशी संबंधित समझोत्याबाबतचे विधेयक सर्वसहमतीने पारित केले. या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सर्व राजकीय पक्षांसह पश्चिम बंगाल, आसाम, मिझोरम, मेघालय आणि त्रिपुरा यांसारख्या राज्यांनी केंद्रासोबत खांद्याला खांदा लावून काम केले. यापुढेही टीम इंडियाच्या भावनेने काम केल्यास राष्ट्रीय समस्या चुटकीसरशी सोडवल्या जातील, असे मोदी या वेळी म्हणाले. मी अनेक वर्षे मुख्यमंत्री राहिलो. त्यामुळेच राज्यांविषयी केंद्राची भूमिका काय असायला हवी, हे मी जाणतो. आपल्या राज्यघटनेने संघराज्यात्मक व्यवस्था स्वीकारली आहे. (वृत्तसंस्था)भारताचा आर्थिक विकास जगात सर्वांत वेगवानदेशात नवे सरकार स्थापन होऊन केवळ एक वर्ष झाले. पण वर्षभरात भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरला आहे. एक वर्षापूर्वी भारत डुबला. आता तो कधीही वर येऊ शकणार नाही, असे जग समजत होते. पण रालोआ सरकारने गतवर्षभरात देशाची आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी पायाभरणी केली, असा दावाही मोदींनी या वेळी केला.