शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

‘टीम इंडिया’ बनून समस्या सोडवा

By admin | Updated: May 11, 2015 03:25 IST

केंद्र आणि राज्य सरकारांनी राष्ट्रीय समस्यांच्या सोडवणुकीसाठी ‘टीम इंडिया’प्रमाणे एकजुटीने काम करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.

बर्नपूर (प. बंगाल) : केंद्र आणि राज्य सरकारांनी राष्ट्रीय समस्यांच्या सोडवणुकीसाठी ‘टीम इंडिया’प्रमाणे एकजुटीने काम करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.येथील आयआयएससीओच्या आधुनिक पोलाद प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दुसऱ्या देशांसोबतचे मुद्दे ‘टीम इंडिया’च्या भावनेने सोडवले जात असतील तर अंतर्गत मुद्द्यांचे समाधान या माध्यमातून अगदी सहज काढले जाऊ शकते. संसदेने भारत-बांगलादेश भूसीमेशी संबंधित समझोत्याबाबतचे विधेयक सर्वसहमतीने पारित केले. या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सर्व राजकीय पक्षांसह पश्चिम बंगाल, आसाम, मिझोरम, मेघालय आणि त्रिपुरा यांसारख्या राज्यांनी केंद्रासोबत खांद्याला खांदा लावून काम केले. यापुढेही टीम इंडियाच्या भावनेने काम केल्यास राष्ट्रीय समस्या चुटकीसरशी सोडवल्या जातील, असे मोदी या वेळी म्हणाले. मी अनेक वर्षे मुख्यमंत्री राहिलो. त्यामुळेच राज्यांविषयी केंद्राची भूमिका काय असायला हवी, हे मी जाणतो. आपल्या राज्यघटनेने संघराज्यात्मक व्यवस्था स्वीकारली आहे. (वृत्तसंस्था)भारताचा आर्थिक विकास जगात सर्वांत वेगवानदेशात नवे सरकार स्थापन होऊन केवळ एक वर्ष झाले. पण वर्षभरात भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरला आहे. एक वर्षापूर्वी भारत डुबला. आता तो कधीही वर येऊ शकणार नाही, असे जग समजत होते. पण रालोआ सरकारने गतवर्षभरात देशाची आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी पायाभरणी केली, असा दावाही मोदींनी या वेळी केला.