शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

प्रियंका गांधी-स्मृती इराणींत वाक्युद्ध

By admin | Updated: May 27, 2015 23:47 IST

रायबरेलीतील आयआयआयटी उभारण्याच्या मुद्यावरून प्रियंका गांधी-वाड्रा आणि केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्यात बुधवारी नव्या वाक्युद्धाला तोंड फुटले.

रायबरेली/ मिदनापूर : रायबरेलीतील आयआयआयटी उभारण्याच्या मुद्यावरून प्रियंका गांधी-वाड्रा आणि केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्यात बुधवारी नव्या वाक्युद्धाला तोंड फुटले. अमेठी-रायबरेलीचा विकास करण्याची इराणींची इच्छा आहे. मग रायबरेलीत आयआयआयटी स्थापन करण्यापासून त्यांना कुणी रोखले आहे? असा खरमरीत सवाल प्रियंकांनी केला. यावर प्रश्न विचारण्याआधी प्रियंकांनी गृहपाठ(होमवर्क) करावा, अशा शब्दांत इराणींनी पलटवार केला.मंगळवारी गांधी-नेहरू घराण्याला लक्ष्य करणाऱ्या इराणींना बुधवारी रायबरेली दौऱ्यावर आलेल्या प्रियंकांनी सडेतोड उत्तर दिले. अमेठी-रायबरेलीचा विकास करण्याची स्मृती इराणींची इच्छा आहे. तर मग रायबरेलीत आयआयआयटी स्थापन करण्यापासून त्यांना कुणी रोखले आहे? येथील युवा अनेक अडचणींना तोंड देत आहेत. इराणी मनुष्यबळ विकास मंत्री आहे. मग त्या युवांच्या या समस्यांकडे का बघत नाहीत? असे सवाल प्रियंकांनी केले.प्रियंकांच्या या डिवचणाऱ्या प्रश्नांना इराणींनी तात्काळ प्रत्युत्तर दिले. (वृत्तसंस्था)मंगळवारी मी अमेठीत होते. त्यामुळे गांधी परिवाराकडून माझ्यावर टीका होणार, याची अपेक्षा मला होतीच. माझ्या अमेठी दौऱ्याने गांधी कुटुंबाच्याही अमेठीच्या फेऱ्या वाढतील, हे मी आधीही बोलले होते. आज मला त्याची प्रचिती येत आहे, असे स्मृती इराणी म्हणाल्या.स्मृती यांनी अमेठी दौऱ्यावेळी सलोन गावात बोलताना, गांधी-नेहरू घराण्यावर जोरदार हल्ला चढवला होता. आजोबा सांगून गेले, आजी सांगून गेल्या आता राहुलही आश्वासने देत आहेत. आतापर्यंत अमेठीच्या जनतेने खोटी आश्वासनेच पाहिली. मात्र आता अमेठीवासींना थेट विकास दिसेल, असे त्या म्हणाल्या.