शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

कोळसा क्षेत्रच्या खासगीकरणाचा डाव -सोनिया गांधी

By admin | Updated: November 30, 2014 02:14 IST

उद्योगपतींच्या भल्यासाठी कोळसा क्षेत्रचे खासगीकरण करण्याचा डाव आखला असल्याचा आरोप काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला.

पाटाम्दा (झारखंड): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या हिताकडे डोळेझाक करीत काही मोजक्या उद्योगपतींच्या भल्यासाठी कोळसा क्षेत्रचे खासगीकरण करण्याचा डाव आखला असल्याचा आरोप काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला.
झारखंडमधील जनतेच्या भल्यासाठी काँग्रेसने कोळसा क्षेत्रच्या राष्ट्रीयीकरणाचे पाऊल उचलले होते. भाजपा सरकारने काही उद्योगपतींसाठी खासगीकरणाची योजना आखली आहे, असा दावा त्यांनी केला. जुगसलाई (राखीव) मतदारसंघातील दुलाल भुयान यांच्या प्रचारार्थ निवडणूक सभेला संबोधित करताना त्या बोलत होत्या. 
गुजरातमध्ये आदिवासी बनले विस्थापित..
गुजरातमध्ये आदिवासींची संख्या 8 टक्के असून भांडवलवाद्यांना लाभ मिळवून देण्यासाठी त्यांच्या जमिनी बळकावण्यात आल्यामुळे त्यांच्यावर विस्थापित होण्याची   पाळी आली आहे. भाजपा जे बोलतो नेमके  त्याच्या उलट करतो, असेही त्या म्हणाल्या.  (वृत्तसंस्था)