शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

कोळसा क्षेत्रच्या खासगीकरणाचा डाव -सोनिया गांधी

By admin | Updated: November 30, 2014 02:14 IST

उद्योगपतींच्या भल्यासाठी कोळसा क्षेत्रचे खासगीकरण करण्याचा डाव आखला असल्याचा आरोप काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला.

पाटाम्दा (झारखंड): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या हिताकडे डोळेझाक करीत काही मोजक्या उद्योगपतींच्या भल्यासाठी कोळसा क्षेत्रचे खासगीकरण करण्याचा डाव आखला असल्याचा आरोप काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला.
झारखंडमधील जनतेच्या भल्यासाठी काँग्रेसने कोळसा क्षेत्रच्या राष्ट्रीयीकरणाचे पाऊल उचलले होते. भाजपा सरकारने काही उद्योगपतींसाठी खासगीकरणाची योजना आखली आहे, असा दावा त्यांनी केला. जुगसलाई (राखीव) मतदारसंघातील दुलाल भुयान यांच्या प्रचारार्थ निवडणूक सभेला संबोधित करताना त्या बोलत होत्या. 
गुजरातमध्ये आदिवासी बनले विस्थापित..
गुजरातमध्ये आदिवासींची संख्या 8 टक्के असून भांडवलवाद्यांना लाभ मिळवून देण्यासाठी त्यांच्या जमिनी बळकावण्यात आल्यामुळे त्यांच्यावर विस्थापित होण्याची   पाळी आली आहे. भाजपा जे बोलतो नेमके  त्याच्या उलट करतो, असेही त्या म्हणाल्या.  (वृत्तसंस्था)