शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांचे मौन पराभवासाठी कारणीभूत - कमलनाथ

By admin | Updated: May 18, 2014 13:01 IST

काँग्रेस नेते कमलनाथ यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाचे खापर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मौनावर फोडले आहे.

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. १८ - पंतप्रधान मनमोहन सिंग हे संवाद साधण्यात अपयशी ठरल्याचा फटका यूपीए सरकारला बसला आहे. पंतप्रधानांचे मौनामुळे तर परिस्थिती आणखी खालावली अशा शब्दांत  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी पराभवाचे खापर पंतप्रधानांवर फोडले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधानांवर खापर फोडतानाच कमलनाथ यांनी राहुल गांधींना मात्र पराभवासाठी जबाबदार ठरवलेले नाही. 
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पन्नाशीही गाठता आलेला नाही. काँग्रेसच्या या दारुण पराभवासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र पक्षाचे नेते व छिंदवाडा येथून निवडून आलेले कमलनाथ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीत पराभवाचे खापर पंतप्रधानांवर फोडले आहे. 'पक्षाला आपल्या रणनितीमुळे पराभवाचा सामना करावा लागला. पक्षाचा राजकीय दृष्टीकोन हा मागासलेला असून पक्षात नव्याने प्राण फुंकण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. कमलनाथ यांनी पराभवासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पराभवाला जबाबदार ठरवले असले तरी सरकारी योजना मात्र योग्यच होत्या असे त्यांनी स्पष्ट केले. 
'राहुल गांधी यांच्याकडे शेवटच्या आठ महिन्यांमध्ये प्रचाराची धूरा देण्यात आली.  त्यांचा सरकारच्या प्रदर्शन आणि उपलब्धींशी संबंध येत नाही या दाव्यात तथ्य नाही' असे सांगत कमलनाथ यांनी राहुल गांधींची पाठराखण केली. पक्षाने ब्लॉकस्तरावर पुन्हा एकदा नव्याने बांधणी करण्याची गरजही कमलनाथ यांनी व्यक्त केली.