शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
6
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
7
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

पंतप्रधानांनी मौन सोडावे

By admin | Updated: October 6, 2015 03:43 IST

गोमांस अफवेवरून इखलाकच्या मृत्यूप्रकरणी निर्माण झालेल्या वादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून त्यांनी मौन सोडावे अशी मागणी केली आहे.

- शीलेश शर्मा,  नवी दिल्लीगोमांस अफवेवरून इखलाकच्या मृत्यूप्रकरणी निर्माण झालेल्या वादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून त्यांनी मौन सोडावे अशी मागणी केली आहे. सोबतच देशात सद्भावना कायम राखण्यासाठी पक्षातर्फे येत्या १० आॅक्टोबरला उपवास ठेवण्यात येणार आहे.पक्षाचे खासदार प्रमोद तिवारी यांनी सोमवारी येथे उपवास कार्यक्रमाची घोषणा करताना सांगितले की, राज्यातील जवळपास सर्वच नेते यात सहभागी होतील. कुठलीही अडचण न आल्यास हे हत्याकांड घडले त्या दादरीतील बिसहडा गावात हे आयोजन करण्यात येईल. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अनुसरण करीत समाजात बंधुभावाचा संदेश देण्याचा प्रयत्न पक्ष या माध्यमाने करणार असल्याचे तिवारी यांनी स्पष्ट केले. निवडणूक राजकारणासाठी हे सर्व घडत असून या मुद्यावर पंतप्रधानांचे मौन म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांची स्वीकृतीच समजायची काय, असा सवालही त्यांनी केला. सरकारची काय भूमिका?मोदी सरकारवर हल्लाबोल करताना प्रमोद तिवारी म्हणाले की, राज्यघटनेची शपथ घेणारे त्यांचे मंत्रीच चिथावणीखोर वक्तव्ये करून घटनेचा अवमान करीत आहेत. अशात या संवेदनशील मुद्यावर सरकारची काय भूमिका आहे, याचा खुलासा पंतप्रधानांनी करणे गरजेचे आहे.मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी असते. त्यामुळे महेश शर्मा आणि संजीव बलियान या मुद्यावर जे बोलत आहेत तेच मोदी सरकारचे विचार समजायचे काय?