शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

जनतेचे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलामांना अखेरचा निरोप

By admin | Updated: July 30, 2015 12:10 IST

भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना गुरुवारी सकाळी लष्करी इतमामात अंतिम निरोप देण्यात आला आहे

ऑनलाइन लोकमत
रामेश्वरम (तामिळनाडू), दि. ३० - भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना गुरुवारी सकाळी लष्करी इतमामात अंतिम निरोप देण्यात आला आहे. सोमवारी शिलाँगमध्ये भाषण करताना व्यासपीठावरच अंतिम श्वास घेतलेल्या कलामांना अब्जावधी भारतीयांनी साश्रू नयनांनी निरोप दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी, काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम व गुलाम नबी आझाद यांच्यासह अनेक मान्यवर रामेश्वरममध्ये कलामांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते.
शिलाँग येथे २७ जुलै रोजी डॉ. कलाम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर संपूर्ण देशासह जगभरात हळहळ व्यक्त होत असताना त्यांचा जन्म आणि बालपण बघणारे रामेश्वरम हे छोटेसे गाव शोकसागरात बुडाले होते. बुधवारी तेथे दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. हजारो लोकांनी त्यांना अखेरचे बघता यावे यासाठी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. उन्हात अनेक लोक तासन्तास बसून असल्याचे दृश्य होते. गर्दीने हे गाव फुलून गेले होते.