शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

समान नागरी कायद्यावरील जाहीर चर्चेस काँग्रेस तयार

By admin | Updated: July 15, 2016 02:33 IST

समान नागरी कायदा विधेयकाच्या मसुद्यावर जाहीर सुनावणी व सर्वपक्षीय बैठक घेण्यास अनुकूलता दर्शवितानाच काँग्रेस पक्षाने सर्वांचे एकमत झाले तरच या मुद्द्यावर पुढे जाता येऊ शकेल

हैदराबाद : समान नागरी कायदा विधेयकाच्या मसुद्यावर जाहीर सुनावणी व सर्वपक्षीय बैठक घेण्यास अनुकूलता दर्शवितानाच काँग्रेस पक्षाने सर्वांचे एकमत झाले तरच या मुद्द्यावर पुढे जाता येऊ शकेल, असेही स्पष्ट केले आहे.वरिष्ठ काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग येथे गुरुवारी म्हणाले की, भारतासारख्या बहुवांशिक आणि बहुधर्मीय देशात समान नागरी कायदा लागू करणे सोपे नाही. भारतात अनेक जाती, विविध धर्म आणि पंथ आहेत. हिंदूंमध्येही विवाहाच्या व अंत्यसंस्काराच्या अनेक प्रकारच्या प्रथा आहेत. त्यामुळे हे सोपे नाही. दिग्विजयसिंह म्हणाले की, भारत सरकारने विधि आयोगाला या मुद्द्यात लक्ष घालण्यास सांगितले आहे. त्यामुळे विधि आयोगाने जाहीर सुनावणी घेऊन त्याबाबत सर्व समूहांची मते जाणून घ्यावीत. विधि आयोगाने याबाबत मसुदा तयार केल्यानंतर त्यावर सर्वपक्षीय बैठक घ्यावी. (वृत्तसंस्था)