शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

ऊर्जामंत्री पियुष गोयल यांच्याच पत्रकार परिषदेत वीज गायब

By admin | Updated: May 20, 2016 17:17 IST

देशातील प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याचं आश्वासन देणा-या केंद्र सरकारच्या ऊर्जामंत्र्यांच्यांच कार्यक्रमात वीज गायब झाली

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 20 - देशातील प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याचं आश्वासन देणा-या केंद्र सरकारच्या ऊर्जामंत्र्यांच्यांच कार्यक्रमात वीज गायब झाली. ऊर्जा मंत्री पियूष गोयल यांची पत्रकार परिषद चालू असताना एकदा नाही तर दोनवेळा वीज गायब झाली. विशेष म्हणजे वीज गेली तेव्हा पियूष गोयल ऊर्जा विभागावरच बोलत होते. दिल्लीतील नॅशनल मिडिया सेंटरमध्ये ही पत्रकार परिषद सुरु होती. 
 
वीज गायब झाल्यानंतर पियूष गोयल यांनी थट्ट मस्करी करत आपल्या पत्नीची आठवण आल्याचं सांगितलं. 'माझी पत्नी मला नेहमी म्हणते तुमच्या पत्रकार परिषदेत एकदा तरी वीज जाते. यामागचं कारण काय हे मलादेखील माहित नाही. आता ही वीज खरोखर गेली की मला सवय लावत आहेत हे मला माहित नसल्याचं', पियूष गोयल बोलले आहेत. पण यामुळे आपल्याला अजून खुप काम करायचं आहे हे दिसत असल्याचंही पियूष गोयल यांनी मान्य केलं आहे. 
 
वीज आल्यानंतरही पियूष गोयल बोलत होते. मोदी सरकारने दोन वर्षात 7779 गावांत वीज पोहोचवली असून गेल्या 3 वर्षात हा आकडा 37 टक्क्यांनी वाढला असल्याची माहिती पियूष गोयल यांनी सांगितलं आहे.