शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शास्त्रीय संगीतातील आठ दिग्गजांवर टपाल तिकिटे

By admin | Updated: September 4, 2014 01:18 IST

भारतरन्न पं. भीमसेन जोशी यांच्यासह आठ दिग्गज गायक-वादक कलाकारांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी भारतीय टपाल खात्याने त्यांच्यावर विशेष टपाल तिकिटे काढली

नवी दिल्ली : असामान्य प्रतिभा आणि उत्तुंग कर्तृत्वाने भारतीय शास्त्रीय संगीताच्या समकालीन कालखंडावर स्वत:चा अमीट ठसा उमटविणा:या भारतरन्न पं. भीमसेन जोशी यांच्यासह आठ दिग्गज गायक-वादक कलाकारांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी भारतीय टपाल खात्याने त्यांच्यावर विशेष टपाल तिकिटे काढली असून या तिकिटांच्या संचाचे अनावरण राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते बुधवारी झाले.
राष्ट्रपती भवनात झालेल्या या विशेष कार्यक्रमास दळवळणमंत्री रवी शंकर प्रसाद व टपाल विभागाच्या सचिव कावेरी बॅनर्जी उपस्थित होत्या. शास्त्रीय संगीत क्षेत्रतील ज्या दिग्गज कलाकारांवर ही तिकिटे काढली गेली आहेत त्यांत पं. भीमसेन जोशी, पं. रवीशंकर, पं. मल्लिकाजरुन मन्सूर, पं. कुमार गंधर्व, उस्ताद विलायत अली खान, उस्ताद अली अकबर खान आणि विदुषी डी. के. पट्टामल व गंगूबाई हनगळ यांचा समावेश आहे.
राष्ट्रपती म्हणाले की, भारताची सांस्कृतिक परंपरा समृद्ध करण्यात या महान कलाकारांनी दिलेल्या योगदानाची मोजदाद करणो अशक्य आहे. आता हे कलाकार या टपाल तिकिटांच्या रूपाने जगभर पोहोचतील व भारतीय शास्त्रीय संगीताच्या सुवर्णकाळाच्या स्मृती चिरंतन ठेवतील. ते म्हणाले,  भारतीय शास्त्रीय संगीताचा उगम वेदांमधून झाला व ती एक दैवी देणगी (नादब्रrा) आहे, असे मानले जाते. म्हणूनच विकास आणि जागतिकीकरणाच्या भोवती फिरणा:या आजच्या भारतीय समाजजीवनात हा अमूल्य सांस्कृतिक ठेवा जपणो महत्त्वाचे आहे.
राष्ट्रपती भवनात नव्याने सुरु झालेल्या वस्तुसंग्रहालयात टपाल तिकिटांचा हा संच कायमस्वरूपी प्रदर्शित केला जाईल व येत्या सप्ताहापासून अभ्यागतांना तो पाहता येईल.  (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
खा. विजय दर्डा यांचा आग्रह
4आपापल्या क्षेत्रत उत्तुंग कर्तृत्वाचा नवा मापदंड प्रस्थापित करणा:या पं. भीमसेन जोशी, सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या असामान्य व्यक्तींचे टपाल तिकीट काढण्याबाबत राज्यसभा सदस्य खा. विजय दर्डा यांनी वेगळ्य़ा दृष्टिकोनातून आग्रह धरला होता. संबंधित व्यक्तीच्या निधनाला 1क् वर्षे उलटल्याखेरीज तिचे टपाल तिकीट न काढण्याचा नियम खात्याकडून पुढे केला जात होता. 
4तथापि, हा नियम निर्थक असल्याची भूमिका खा. दर्डा यांनी घेतली. पं. भीमसेन जोशी यांच्यासारख्या कलावंताबद्दल जनमनातील आस्था कायम असतानाच्या काळातच हा नियम बाजूला ठेवून टपाल तिकीट काढले पाहिजे, किंबहुना हे कोण होते, अशी अनभिज्ञता समाजात येईर्पयत त्यासाठी वेळ काढता कामा नये, असा आग्रह खा. दर्डा यांनी धरला होता. परिणामी निधनाला चार वर्षे होण्याच्या आत पं. भीमसेन जोशींचे टपाल तिकीट जारी झाले आहे.