शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक गावात टपाल सेवा- केंद्र सरकार

By admin | Updated: July 22, 2014 00:22 IST

देशातल्या प्रत्येक गावात टपाल सेवा उपलब्ध करून देण्याकरिता सरकारने टपाल सेवा नेटवर्क योजनेच्या अंतर्गत 8क् ग्रामीण टपाल सेवा टपालघरे व 8क् सहायक टपालघरे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : देशातल्या प्रत्येक गावात टपाल सेवा उपलब्ध करून देण्याकरिता सरकारने टपाल सेवा नेटवर्क योजनेच्या अंतर्गत 8क् ग्रामीण टपाल सेवा टपालघरे व 8क् सहायक टपालघरे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय न्याय आणि कायदा व दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी, ज्या गावातील लोकसंख्या तीन हजार आहे, ज्या एकल गावाची लोकसंख्या 5क्क् व डोंगराळ, वाळवंटी आणि आदिवासी भागातील लोकसंख्या एक हजार आहे तेथे टपाल कार्यालय उघडले जाईल असे सांगितले. देशाची टपालसेवा ही 15क् वर्षे जुनी असून त्याला अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने सरकार सगळे प्रयत्न करीत आहे. याबाबत अनेक संधी व आव्हाने आहेत, असेही प्रसाद यांनी यावेळी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
 
युनिव्हर्सल सव्र्हिस ऑब्लिगेशन फंड स्किम’अंतर्गत नक्षलग्रस्त भागात 15 महिन्यांत मोबाईल नेटवर्क उभारण्यात येईल, असे केंद्र सरकारने सांगितले.