शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

नगर परिषदेच्या घनकचऱ्यातून वीजनिर्मितीची शक्यता

By admin | Updated: December 19, 2014 04:26 IST

महाराष्ट्रातील सहा शहरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांकडून घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प चालविले जात आहेत.

जयशंकर गुप्त, नवी दिल्लीमहाराष्ट्रातील सहा शहरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांकडून घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प चालविले जात आहेत. पुणे नगर परिषदेने प्रत्येकी पाच टन क्षमतेचे १८ बायोगॅस प्रकल्प उभारलेले आहेत. त्यामध्ये उत्पादित विजेचा पुरवठा रस्त्यावर प्रकाश व्यवस्था करण्यासाठीही करण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय शहर विकासमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी गुरुवारी राज्यसभेत खासदार आणि लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.महाराष्ट्राच्या अलिबाग (जि. रायगड), चिपळूण (खेड), दापोली (रत्नागिरी), कळमेश्वर (नागपूर) या नगर परिषदा बायो मेथॉनेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घनकचऱ्यापासून वीज उत्पादन घेत आहेत, असे नायडू यांनी सांगितले. पुणे महानगरपालिकेने ३० वर्षांसाठी डीओबीटीच्या आधारावर तापद्वारा वायूकरण संबंधी तंत्रज्ञानावर आधारित कचऱ्यापासून ऊर्जा प्रकल्प स्थापन केलेला आहे, असे नायडू म्हणाले.‘कचऱ्यापासून ऊर्जा’ वर २०१४मध्ये प्रकाशित झालेल्या योजना आयोगाच्या कृती दलाच्या अहवालाचा संदर्भ देताना नायडू म्हणाले, भारतात प्रतिदिन निघणारा ३२८९० टन कचरा रिफ्युज्ड डिराईव्ह फ्युएल (कचऱ्यापासून निर्माण होणारी वीज) निर्माण करू शकतो. हे इंधन सध्या भस्मीकरण, वायुकरण किंवा ताप तंत्रज्ञानावर आधारित पुढच्या पाच-सात वर्षांप्मध्ये पाच मेगावॅट क्षमतेचे ८८ विद्युत प्रकल्प चालविण्यास सहायक ठरू शकतात. २०३१ पर्यंत याप्रकारच्या कचऱ्यापासून चालणाऱ्या वीज प्रकल्पांची संख्या २१५ आणि सन २०५० पर्यंत २७८० मेगावॅट वीज निर्मिती करणाऱ्या ५५६ वीज प्रकल्पांपर्यंत पोहोचू शकते, अशी माहितीही त्यांनी दिली़देशात नगरपालिकेच्या ठोस कचऱ्यापासून वीज उत्पादनाच्या शक्यता आहेत का? तसेच महाराष्ट्र आणि अन्य ठिकाणी नगर परिषदांच्या ठोस कचऱ्यापासून वीज उत्पादन करण्याच्या दिशेने सरकारने काय पावले उचलली, असे प्रश्न खा़ दर्डा यांनी विचारले होते़