शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

काश्मीरवर मध्यस्थी न करण्याचे धोरण १९५० मध्ये ठरले

By admin | Updated: August 29, 2015 00:46 IST

काश्मीर मुद्यात मध्यस्थी न करणे आणि आपसातील वाद चर्चेद्वारे मिटविण्याकरिता भारत व पाकिस्तानला प्रोत्साहित करण्याचे अमेरिकन धोरण १९५० च्या दशकात तयार झाले होते.

वॉशिंग्टन : काश्मीर मुद्यात मध्यस्थी न करणे आणि आपसातील वाद चर्चेद्वारे मिटविण्याकरिता भारत व पाकिस्तानला प्रोत्साहित करण्याचे अमेरिकन धोरण १९५० च्या दशकात तयार झाले होते. अमेरिकी गुप्तचर संघटना सीआयएने गेल्या जुलैत उघड केलेल्या गोपनीय अमेरिकन दस्तावेजातून ही बाब समोर आली. १९५४ च्या या अत्यंत गोपनीय दस्तावेजानुसार, केवळ भारत व पाकिस्तानच शांतता, तसेच चर्चेच्या माध्यमातून काश्मीर वाद सोडवू शकतात, या निष्कर्षावर अमेरिका पोहोचली. याचे प्रतिबिंब आॅपरेशन को-आॅर्डिनेशन बोर्डाच्या या दस्तावेजातील परिच्छेद क्रमांक ४२ मध्ये उमटलेले आहे. तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ड्वाईट आईजनहावर यांनी १९५४ मध्ये या बोर्डाची स्थापना केली होती. राष्ट्रीय सुरक्षा धोरणांच्या (एनएसए) अंमलबजावणीसाठी सरकारच्या विविध संस्था आणि संघटनांत समन्वय राखण्याची जबाबदारी या बोर्डाची होती. दस्तावेजाच्या ४२ व्या परिच्छेदात म्हटले आहे की, भारताला हे स्पष्ट करण्यात येते की, भारत व पाकदरम्यानच्या परस्पर तडजोडीतूनच काश्मीर समस्येचे निराकरण होऊ शकते. अमेरिका संयुक्त राष्ट्र आणि इतर माध्यमांतून यासाठी मदत करण्यास तयार आहे. कोणत्याही एका देशाची बाजू घ्यावी, असा अमेरिकेचा कोणताही वैयक्तिक अथवा गुप्त हेतू नाही.