शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
6
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

पोलिसांनी रोखले अल्पवयीन मुलीचे लग्न निनावी तक्रार : दोघांच्या पालकांना बजावली नोटीस

By admin | Updated: January 3, 2016 00:03 IST

सेंट्रल डेस्क, हॅलो ग्रामीणसाठी

सेंट्रल डेस्क, हॅलो ग्रामीणसाठी

जळगाव: एका निनावी तक्रारीच्या आधारे अल्पवयीन मुलीचे रविवारी होणारे लग्न शनी पेठ पोलिसांनी रोखले आहे. शनिवारी होणारा साखरपुडाही थांबविण्यात आला. पांझरापोळमधील एका शाळेत हा विवाह समारंभ होणार होता. जळगाव येथील तरुणाशी भुसावळ येथील अल्पवयीन मुलीचा विवाह निि›त झाला होता. सर्व नातेवाईकांना पत्रिकांचे वाटप झाले होते. विवाहासाठीची खरेदीही पूर्ण झाली होती. शनिवारी सकाळी साखरपुडा व संध्याकाळी नवरदेव-नवरीला हळद लागणार होती. मात्र एका निनावी पत्रामुळे दोघांकडील मंडळीच्या आनंदावर विरजन पडले.
या विवाह समारंभाबाबत जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी यांच्याकडे २३ डिसेंबर रोजी एक निनवी तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. पांझरापोळमध्ये तीन जानेवारी रोजी हा विवाह होणार असल्याचे त्यात म्हटले होते. त्यानुसार त्यांच्या कार्यालयातून ते पत्र शनी पेठ पोलिसांना पाठविण्यात आले. त्यांना ३० डिसेंबर रोजी ते प्राप्त झाले. तर एक पत्र भुसावळ पोलिसांना देण्यात आले.
इफो...
पालकांची काढली समजूत
पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान, सहायक निरीक्षक संदीप पाटील व उपनिरीक्षक प्राची राजूरकर यांनी नवरदेव व त्याच्या पालकाला नोटीस देऊन पोलीस स्टेशनला बोलावून घेतले. सामाजिकदृष्ट्या तसेच पालकाच्या नात्याने तुमचा निर्णय योग्य असला तरी कायदा त्याला मान्यता देत नाही. सकारात्मक व नकारात्मक परिणामाची या अधिकार्‍यांनी नवरदेव व त्याच्या वडिलांना जाणीव करुन दिली. त्यांनीही पोलिसांच्या भूमिकेशी सहमती दर्शवित लग्नाचा निर्णय रद्द केला.

साखरपुडा तरी करु द्या...
विवाह रद्द झाल्याने साखरपुडा तरी करु द्यावा असा आग्रह मुलाकडील मंडळींनी धरला, परंतु तेही कायद्याच्या विरोधातच असल्याने दोन वर्ष थांबावे, असा सल्ला पोलिसांनी दिला. त्यामुळे आज होणारा साखरपुडा व हळदीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.तिकडे मुलीकडील मंडळींचीही भुसावळ पोलिसांनी समजूत काढली.