शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांना गोळ्या घातल्यावर पोलीसांना मिळतो विवाहसौख्याचा आनंद - राजनाथ सिंह

By admin | Updated: September 3, 2014 20:16 IST

गुन्हेगारांना ठार केल्यानंतर पोलीसांना लग्न केल्याचा आनंद मिळतो असे उद्गार काढत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पोलीसांना बनावट चकमकीत गुन्हेगारांना ठार करण्याचा परवानाच दिला आहे.

ऑनलाइन लोकमत

जयपूर, दि. ३ - गुन्हेगारांना ठार केल्यानंतर पोलीसांना लग्न केल्याचा आनंद मिळतो असे उद्गार काढत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पोलीसांना बनावट चकमकीत गुन्हेगारांना ठार करण्याचा परवानाच दिला आहे. जयपूर येथे देशभरातील पोलीस अधिका-यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात गृहमंत्र्यांनी ही मुक्ताफळे उधळली असून पोलीसांच्या तोंडी असलेल्या शिव्या वेदवाक्य असल्याचं प्रमाणपत्रही त्यांनी बहाल केलंय.
मंगळवारी देशभरातून पोलीस अधिकारी प्रशिक्षण शिबिरासाठी जयपूर येथे आले होते. त्यावेळी त्यांना राजनाथसिंह यांनी मार्गदर्शन केले. पोलीसांना प्रेरणा देण्याच्या भरात राजनाथ सिंह म्हणाले की जंगलांमध्ये अपराध्यांचा पाठलाग करताना पोलीसांनी त्यांना ठार मारले तर त्यांना लग्नापेक्षा जास्त आनंद होतो. त्यांनी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतानाचा आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले, पोलीस अधिकारी नक्षलवाद्यांकडून मारले जात होते, त्यावेळी मी त्यांना सांगितले की तुम्ही विरोधी पक्ष व मानवाधिकारी संस्थांची चिंता करू नका, त्यांना मी बघून घेईन. त्यावेळी आपल्याला मानवाधिकारांच्या उल्लंघनाबद्दल जे वाटतं तेच आजही वाटतं असं सांगत मानवाधिकारांच्या उल्लंघाची चिंता न करता गुन्हेगारांना गोळ्या घाला असाच संदेश दिला आहे.