शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
3
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
4
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
5
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
6
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
7
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
8
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
9
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
10
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
11
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
12
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
13
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
14
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
15
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
16
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
17
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
18
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
20
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?

संसद सुरळीत चालविण्याची जबाबदारी पंतप्रधानांची

By admin | Updated: July 26, 2015 23:47 IST

सरकार अहंकारी आणि हेकेखोर असल्याचा आरोप करीत काँगे्रसने रविवारी संसदेचे कामकाज सुरळीत चालविण्याची जबाबदारी पंतप्रधानांवर टाकली.

नवी दिल्ली : सरकार अहंकारी आणि हेकेखोर असल्याचा आरोप करीत काँगे्रसने रविवारी संसदेचे कामकाज सुरळीत चालविण्याची जबाबदारी पंतप्रधानांवर टाकली.परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि भाजपच्या दोन मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर विरोधक अडून बसल्यामुळे गत आठवडाभरापासून संसदेत कुठलेही कामकाज होऊ शकलेले नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ता रणदीप सूरजेवाला बोलत होते. आयपीएल घोटाळ्यातील आरोपीची मदत करताना सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचे स्पष्ट आहे. असे असताना त्यांनी दिलेले स्पष्टीकरण बिनबुडाचे आहे. संसद सुरळीत चालावी यासाठी भाजपने हितापलीकडे विचार करून या भाजप नेत्यांविरुद्ध कारवाई करणे ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे, असे सूरजेवाला म्हणाले. काँगे्रस नेते आनंद शर्मा यांनीही संसदेच्या कोंडीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जबाबदार धरले. (लोकमत न्यूज नेटवर्क)