शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

योजना आणल्या मात्र बारगळल्या -वाय.जी.महाजन

By admin | Updated: March 13, 2016 23:55 IST

नशिराबाद- मुबलक पाण्याचे स्त्रोत असूनही ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणा नियोजनाअभावीच गावात पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. खासदार असताना अनेक योजना आणल्या मात्र ग्रामपंचायतीच्या तत्कालिन पदाधिकार्‍यांच्या सहकार्‍याअभावी सर्व योजना बारगळल्या असल्याचे मत माजी खासदार वाय.जी.महाजन यांनी सांगितले.

नशिराबाद- मुबलक पाण्याचे स्त्रोत असूनही ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणा नियोजनाअभावीच गावात पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. खासदार असताना अनेक योजना आणल्या मात्र ग्रामपंचायतीच्या तत्कालिन पदाधिकार्‍यांच्या सहकार्‍याअभावी सर्व योजना बारगळल्या असल्याचे मत माजी खासदार वाय.जी.महाजन यांनी सांगितले.
वाय.जी.महाजन पुढे म्हणाले की, गावाच्या वाढती लोकसंख्येमुळे पाणीटंचाईवर अगोदरच नियोजन करणे आवश्यक होेते मात्र आतापर्यत ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकारींनी मुख्य जलस्त्रोतांकडे दुर्लक्ष करीत योग्य त्यावेळी बळकटीकरण न केल्याने पाणीटंचाई भासत आहे. पर्यायी योजना म्हणू एमआयडीसींच्या पाण्यावरच अवलंबून राहत आले. त्यामुळे त्याच्या थकबाकीचा डोंगर वाढला. खासदार असताना अनेक योजना आणल्या मात्र ग्रामपंचायतीच्या तत्कालिन पदाधिकर्‍यांची साथ मिळाली नाही मुर्दापूर धरणाजवळील विहिरीचा व्यास, खोल मोठ्या प्रमाणावर न केल्याने त्याचे बळकटीकरण झाले नाही. सुमारे अडीच कोटी रुपयांची जलशुद्धीकरण योजनाही त्यामुळेच बारगळली. ग्रामपंचायतीच्या निष्क्रीयपणामुळे गावात कृत्रीम पाणीटंचाई भासत असल्याचे वाय.जी. महाजन यांनी सांगितले. बेळी येथे वाघूर नदीपात्राजवळील पाणी योजना केंद्राजवळ स्वतंत्र वीजपुरवठा कनेक्शन, ट्रान्सफार्मर आतापर्यंत कार्यान्वित झाला नाही. त्यासाठी आता ग्रामपंचायतीने पाऊल उचलले आहे.