शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

मेपासून रविवारी पेट्रोल पंप बंद

By admin | Updated: April 19, 2017 03:24 IST

इंधनाचा वापर कमी करून वाहनांच्या धुरामुळे होणाऱ्या पर्यावरण ऱ्हासाला आळा घालण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत

चेन्नई : इंधनाचा वापर कमी करून वाहनांच्या धुरामुळे होणाऱ्या पर्यावरण ऱ्हासाला आळा घालण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, महाराष्ट्रासह आठ राज्यांमधील सुमारे २० हजार पेट्रोल पंप येत्या १४ मेपासून दर रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्याचे पंप चालकांच्या राष्ट्रीय संघटनेने ठरविले आहे.कन्सॉर्शियम आॅफ इंडियन पेट्रोलियम डीलर्सचे कार्यकारिणी सदस्य सुरेश कुमार यांनी सांगितले की, शनिवारची मध्यरात्र ते रविवारची मध्यरात्र असे २४ तास पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येतील. ज्या पंपांवर एरवी १५ किंवा त्याहून जास्त कर्मचारी असतात, तेथे रविवारी आणीबाणीच्या प्रसंगी पेट्रोल देण्यासाठी एक कर्मचारी असेल. हा निर्णय फक्त खासगी पेट्रोल पंपांपुरता आहे. जे पंप तेलकंपन्या स्वत: चालवितात, त्यांचे काय, असे विचारता, सुरेश कुमार म्हणाले की, ‘त्यांनाही आम्ही विनंती केली आहे.’