शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

मेपासून रविवारी पेट्रोल पंप बंद

By admin | Updated: April 19, 2017 03:24 IST

इंधनाचा वापर कमी करून वाहनांच्या धुरामुळे होणाऱ्या पर्यावरण ऱ्हासाला आळा घालण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत

चेन्नई : इंधनाचा वापर कमी करून वाहनांच्या धुरामुळे होणाऱ्या पर्यावरण ऱ्हासाला आळा घालण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, महाराष्ट्रासह आठ राज्यांमधील सुमारे २० हजार पेट्रोल पंप येत्या १४ मेपासून दर रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्याचे पंप चालकांच्या राष्ट्रीय संघटनेने ठरविले आहे.कन्सॉर्शियम आॅफ इंडियन पेट्रोलियम डीलर्सचे कार्यकारिणी सदस्य सुरेश कुमार यांनी सांगितले की, शनिवारची मध्यरात्र ते रविवारची मध्यरात्र असे २४ तास पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येतील. ज्या पंपांवर एरवी १५ किंवा त्याहून जास्त कर्मचारी असतात, तेथे रविवारी आणीबाणीच्या प्रसंगी पेट्रोल देण्यासाठी एक कर्मचारी असेल. हा निर्णय फक्त खासगी पेट्रोल पंपांपुरता आहे. जे पंप तेलकंपन्या स्वत: चालवितात, त्यांचे काय, असे विचारता, सुरेश कुमार म्हणाले की, ‘त्यांनाही आम्ही विनंती केली आहे.’