शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

रामाचे अस्तित्व नाकारणारे स्वत:ला पांडव म्हणत आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 02:01 IST

काँग्रेस महाधिवेशनात अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर भाजपनेही पलटवार केला आहे.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : काँग्रेस महाधिवेशनात अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर भाजपनेही पलटवार केला आहे.संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटले आहे की, जो पक्ष रामाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत राहिला मात्र आज ते स्वत:ला पांडवांसारखे असल्याचे सांगत आहेत. काँग्रेसने हिंदू परंपरांचा अपमान करण्याची संधी कधी सोडली नाही. पण, आज ते त्याचाच उपयोग करु इच्छित आहेत. स्वतंत्र भारतात ज्यांनी आणीबाणी लादली आणि शीख दंगलीसाठी जबाबदार आहेत ते स्वत:ला पांडव म्हणून घेत आहेत.सितारामन म्हणाल्या, राहुल गांधी यांचे वक्तव्य हे निराशेतून आले आहे. काँग्रेस पक्ष एका फॉर्म्युल्याप्रमाणे काम करत राहिला. त्यांनी देशासमोर एकाच कुटुंबाला स्वातंत्र्य सैनिकाप्रमाणे सादर केले. मतांसाठी स्वत:ला धर्मासोबत जोडले. दुसऱ्या वर्गाच्या मतांच्या धु्रवीकरणासाठी हिंदू परंपरांची थट्टा केली.सितारामन म्हणाल्या की, राहुल गांधी यांनी दोन मंदिरांची कथा ऐकवून आज हिंदू परंपरा आणि विश्वास यांची थट्टा केली. त्यांनी पुजाºयांचा उल्लेख काँग्रेसचे पुजारी आणि भाजपचे पुजारी असा केला. निर्मला सितारामन म्हणाल्या की, राहुल गांधी आज शेतकºयांचे कैवारी झाले आहेत. पण, वस्तुस्थिती ही आहे की, २००९ मध्ये शेतकºयांची मते मिळविण्यासाठी त्यांचे कर्ज तर माफ केले गेले. पण, नंतर त्यांना कर्ज देण्यासाठी अयोग्य ठरविण्यात आले. शेतकºयांच्या नावावर दरवर्षी पैसा खर्च करण्यात आला. मात्र, हा पैसा कुठे गेला.सितारामन म्हणाल्या की, भाजप आधार आणि तांत्रिक माध्यमातून लोकांना थेट सबसिडी देत आहे. पण, काँग्रेस तंत्रज्ञानाला विरोध करत आहे.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन