शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

बिहारमधील लोक भारतात सर्वाधिक बुद्धिमान

By admin | Updated: September 2, 2015 00:11 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ‘डीएनए’मध्येच काही गडबड आहे, असे सांगून विरोधकांची टीका ओढवून घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी या वादावर पडदा

भागलपूर : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ‘डीएनए’मध्येच काही गडबड आहे, असे सांगून विरोधकांची टीका ओढवून घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी या वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न केला. ‘डीएनए’ या शब्दाचा उल्लेख न करता बिहारमधील लोक भारतातील सर्वाधिक बुद्धिमान लोक आहेत, असे सांगत त्यांनी या वादावर आपले स्पष्टीकरण देण्याचे प्रयत्न केले. याचवेळी नितीशकुमार, लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या महाआघाडीवर जोरदार हल्ला चढवला.बिहारची ‘सिल्क सिटी’ भागलपूर येथे आपल्या निवडणूकपूर्व चौथ्या ‘परिवर्तन रॅली’त मोदी बोलत होते. भारतात सर्वाधिक कुशाग्र बुद्धिमत्तेचे लोक कुठे आहेत, तर ते बिहारच्या भूमीवर आहेत. म्हणूनच सत्तालोलुपांचा राजकीय खेळ ते समजून चुकले आहेत. कितीही पक्ष, कितीही नेते, कितीही भ्रम, कितीही फसवणूक व दिशाभूल केली तरी बिहारची जनता भुलणारी नाही. बिहारला आता राजकारण नको तर विकास हवा आहे, असे मोदी यावेळी म्हणाले. त्यांचा इशारा नितीशकुमार, लालूप्रसाद यादव आणि काँग्रेस यांच्या महाआघाडीकडे होता. (वृत्तसंस्था)