शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

बिहारमधील लोक भारतात सर्वाधिक बुद्धिमान

By admin | Updated: September 2, 2015 00:11 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ‘डीएनए’मध्येच काही गडबड आहे, असे सांगून विरोधकांची टीका ओढवून घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी या वादावर पडदा

भागलपूर : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ‘डीएनए’मध्येच काही गडबड आहे, असे सांगून विरोधकांची टीका ओढवून घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी या वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न केला. ‘डीएनए’ या शब्दाचा उल्लेख न करता बिहारमधील लोक भारतातील सर्वाधिक बुद्धिमान लोक आहेत, असे सांगत त्यांनी या वादावर आपले स्पष्टीकरण देण्याचे प्रयत्न केले. याचवेळी नितीशकुमार, लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या महाआघाडीवर जोरदार हल्ला चढवला.बिहारची ‘सिल्क सिटी’ भागलपूर येथे आपल्या निवडणूकपूर्व चौथ्या ‘परिवर्तन रॅली’त मोदी बोलत होते. भारतात सर्वाधिक कुशाग्र बुद्धिमत्तेचे लोक कुठे आहेत, तर ते बिहारच्या भूमीवर आहेत. म्हणूनच सत्तालोलुपांचा राजकीय खेळ ते समजून चुकले आहेत. कितीही पक्ष, कितीही नेते, कितीही भ्रम, कितीही फसवणूक व दिशाभूल केली तरी बिहारची जनता भुलणारी नाही. बिहारला आता राजकारण नको तर विकास हवा आहे, असे मोदी यावेळी म्हणाले. त्यांचा इशारा नितीशकुमार, लालूप्रसाद यादव आणि काँग्रेस यांच्या महाआघाडीकडे होता. (वृत्तसंस्था)