शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीचे भविष्य पवार-सोनिया भेटीवर

By admin | Updated: September 7, 2014 02:00 IST

महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीवरील संकटाचे ढग अजूनही दूर झालेले नाहीत.

शीलेश शर्मा - नवी दिल्ली 
महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीवरील संकटाचे ढग अजूनही दूर झालेले नाहीत. आघाडी करून निवडणूक लढण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरोध करीत आहेत, तर पक्षातील इतर वरिष्ठ नेते अनेक विरोधाभास असूनही एकत्रपणो निवडणुकीत उतरण्याच्या बाजूचे आहेत, असे पक्षाच्या उच्चपदस्थ सूत्रंनी सांगितले.
काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने असे संकेत दिले की, आघाडीच्या जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद कायम आहेत. त्यामुळे काँग्रेस एकटय़ाने निवडणूक लढविणार की, एक पाऊल पुढे, एक पाऊल मागे टाकण्याचा पवित्र घेत राष्ट्रवादीशी समझोता करेल, याचा निश्चित निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही. समझोता करायचा झाल्यास गेल्या निवडणुकीच्या तुलनेत राष्ट्रवादीला काही जास्त जागा देण्याचा व काही जागांची अदलाबदल करण्याचा प्रस्ताव काँग्रेसकडून दिला जाऊ शकेल. मात्र राष्ट्रवादीची निम्म्या जागांची मागणी मान्य करणो शक्य नसल्याचे या नेत्याने सांगितले.
काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीत या तिढय़ातून काही मार्ग निघाला नाही, तर काँग्रेस आघाडी न करता एकटी निवडणूक लढवील, असेही संकेत पक्षातून मिळत आहेत. असे असले तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीशी संपर्क ठेवून आहेत. 
शक्यतो आघाडी टिकून राहावी यासाठी अहमद पटेल सोनिया गांधी यांच्या निर्देशांनुसार प्रयत्न करीत असल्याचा दावाही सूत्रंनी केला. सूत्रंनुसार अहमद पटेल सोनिया गांधी व शरद पवार यांच्यातील या मुद्दय़ावर होणा:या संभाव्य भेटीसाठी पृष्ठभूमी तयार करीत आहेत. मात्र ही भेट कधी होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
2क्क्9च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 17क् तर राष्ट्रवादीने 113 मतदारसंघांत निवडणूक लढविली होती.
 
शुक्रवारी सायंकाळी उशिरा काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली, पण आघाडीच्या या अनिश्चितीमुळे उमेदवारांच्या नावांवर कोणताही निर्णय होऊ शकला नाही. लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकाजरुन खार्गे यांच्या अध्यक्षतेखालील छाननी समितीने काँग्रेसच्या महाराष्ट्रातील 122 उमेदवारांची यादी तयार केली आहे व त्यावर पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे शिक्कामोर्तब व्हायचे बाकी आहे. पण आघाडी होणार की नाही हे जोर्पयत स्पष्ट होत नाही तोर्पयत याचा अंतिम निर्णय घेणो शक्य नाही, याकडे पक्षाच्या सूत्रंनी लक्ष वेधले.