शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

आघाडीचे भविष्य पवार-सोनिया भेटीवर

By admin | Updated: September 7, 2014 02:00 IST

महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीवरील संकटाचे ढग अजूनही दूर झालेले नाहीत.

शीलेश शर्मा - नवी दिल्ली 
महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीवरील संकटाचे ढग अजूनही दूर झालेले नाहीत. आघाडी करून निवडणूक लढण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरोध करीत आहेत, तर पक्षातील इतर वरिष्ठ नेते अनेक विरोधाभास असूनही एकत्रपणो निवडणुकीत उतरण्याच्या बाजूचे आहेत, असे पक्षाच्या उच्चपदस्थ सूत्रंनी सांगितले.
काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने असे संकेत दिले की, आघाडीच्या जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद कायम आहेत. त्यामुळे काँग्रेस एकटय़ाने निवडणूक लढविणार की, एक पाऊल पुढे, एक पाऊल मागे टाकण्याचा पवित्र घेत राष्ट्रवादीशी समझोता करेल, याचा निश्चित निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही. समझोता करायचा झाल्यास गेल्या निवडणुकीच्या तुलनेत राष्ट्रवादीला काही जास्त जागा देण्याचा व काही जागांची अदलाबदल करण्याचा प्रस्ताव काँग्रेसकडून दिला जाऊ शकेल. मात्र राष्ट्रवादीची निम्म्या जागांची मागणी मान्य करणो शक्य नसल्याचे या नेत्याने सांगितले.
काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीत या तिढय़ातून काही मार्ग निघाला नाही, तर काँग्रेस आघाडी न करता एकटी निवडणूक लढवील, असेही संकेत पक्षातून मिळत आहेत. असे असले तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीशी संपर्क ठेवून आहेत. 
शक्यतो आघाडी टिकून राहावी यासाठी अहमद पटेल सोनिया गांधी यांच्या निर्देशांनुसार प्रयत्न करीत असल्याचा दावाही सूत्रंनी केला. सूत्रंनुसार अहमद पटेल सोनिया गांधी व शरद पवार यांच्यातील या मुद्दय़ावर होणा:या संभाव्य भेटीसाठी पृष्ठभूमी तयार करीत आहेत. मात्र ही भेट कधी होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
2क्क्9च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 17क् तर राष्ट्रवादीने 113 मतदारसंघांत निवडणूक लढविली होती.
 
शुक्रवारी सायंकाळी उशिरा काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली, पण आघाडीच्या या अनिश्चितीमुळे उमेदवारांच्या नावांवर कोणताही निर्णय होऊ शकला नाही. लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकाजरुन खार्गे यांच्या अध्यक्षतेखालील छाननी समितीने काँग्रेसच्या महाराष्ट्रातील 122 उमेदवारांची यादी तयार केली आहे व त्यावर पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे शिक्कामोर्तब व्हायचे बाकी आहे. पण आघाडी होणार की नाही हे जोर्पयत स्पष्ट होत नाही तोर्पयत याचा अंतिम निर्णय घेणो शक्य नाही, याकडे पक्षाच्या सूत्रंनी लक्ष वेधले.